शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध

By admin | Updated: March 15, 2017 02:28 IST

ब्राह्मण समाज कायदा हातात घेत नाही, असंतोष निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत नाही किंवा करणार नाही आणि

डोंबिवली: ब्राह्मण समाज कायदा हातात घेत नाही, असंतोष निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत नाही किंवा करणार नाही आणि हेच आमचे वैशिष्ट्य आहे. पण आम्ही षंढ आहोत, असा याचा अर्थ नव्हे, असा इशारा देत ब्राह्मण महासंघाने मंगळवारी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा निषेध केला. तसे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. निधर्मियांचा नाश करणारे प्रभू परशुराम हे आमचे दैवत आहे, तर बाजीराव पेशवे आमचा पराक्रम. ज्या काळात नागरिक इंग्रजांच्या समोर उभे रहायला घाबरायचे त्यावेळी त्याच इंग्रजांना ‘तुमचे डोके ठिकाणावर आहे का?’ ह्या एका प्रश्नानेच त्यांना दणाणून सोडणारे लोकमान्य टिळक, काळ्यापाण्याची असह्य शिक्षा भोगून ही भारतमातेची गुलामगिरीतून सुटका व्हावी ह्यासाठी अहोरात्र झटणारे व झगडणारे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचे आम्ही वंशज आहोत हे आमचा देष करणाऱ्यांनी विसरू नये. जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोवर ठीक, अन्यथा नि:क्षत्रीय करणारे आम्हीच आहोत. अटकेपार भगवा फडकवणारे आम्हीच आणि खिंड लढवणारेही आम्हीच आहोत. विनाकारण आमच्या वाटेला जाल, तर तुमच्या अधोगतीस आम्हीच कारणीभूत ठरू, असा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)