शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

३०० टन कच-यावर करणार प्रक्रिया, १३५ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:59 IST

ठाणे महापालिका हद्दीत निर्माण होणा-या ८०० मेट्रिक टन कच-यापैकी तब्बल ३०० टन कच-याची १३५ कोटी रुपये खर्च करून विकेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत निर्माण होणा-या ८०० मेट्रिक टन कच-यापैकी तब्बल ३०० टन कच-याची १३५ कोटी रुपये खर्च करून विकेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यानुसार पहिल्या टप्यात १०० टन कचºयावर प्रक्रिया केली जाणार असून टप्प्याटप्प्याने उर्वरित प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी अत्याधुनिक मशिन्सचा वापर केला जाणार असून त्यामध्येच कचºयाची विल्हेवाट लावली जाणार आहे. हा प्रकल्प स्वारस्य अभिव्यक्ती या तत्त्वावर राबविला जाणार असून या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.महापालिका हद्दीत आजघडीला ८०० मेट्रिक कचरा रोज निर्माण होत आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने सुरुवातीला डायघर येथे हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु, स्थानिकांच्या विरोधामुळे पालिकेला हा प्रकल्प अद्यापही मार्गी लावता आलेला नाही. त्यानंतर तळोजा येथील सामाईक भरावभूमीतही पालिकेने सहभाग घेतला होता. परंतु ही योजनाच बारगळली आहे. त्यामुळे कचºयावर प्रक्रिया करण्याची समस्या दिवसेंदिवस जटील बनत आहे. परंतु, आता शीळ येथील वनविभागाची जागा पालिकेला प्राप्त झाली आहे. त्याठिकाणी १०० टन कचºयावर प्रक्रिया केली जाणार आहे. याशिवाय पालिकेने पाच - पाच टनाचे छोटेखानी प्रकल्प कार्यान्वितकरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.यापुढेही जाऊन आता कचºयाची विकेंद्रीत पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.