शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाणीपुरीच्या कारखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 05:00 IST

झोपडपट्टीत अत्यंत घाणेरड्या जागेत पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणा-या बेकायदा कारखान्याचे उत्पादन अन्न व औषध प्रशासनाने बंद केले आहे. पु-या बनवणारे कामगारही गलिच्छ होते.

मीरा रोड - झोपडपट्टीत अत्यंत घाणेरड्या जागेत पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणा-या बेकायदा कारखान्याचे उत्पादन अन्न व औषध प्रशासनाने बंद केले आहे. पु-या बनवणारे कामगारही गलिच्छ होते. या अशा परिस्थितीत पु-या बनवल्या जात असल्याचे पाहून अन्नसुरक्षा अधिकारीही थक्क झाले.भार्इंदर पश्चिमेच्या गणेश देवलनगर भागातील आनंदनगरमध्ये सुनील चौहान हा पाणीपुरीसाठी लागणाºया पुºया बनवण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती अन्नसुरक्षा अधिकारी माणिक जाधव यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी सुनीलकडे पुºया बनवण्यासाठीचा आवश्यक असलेला परवानाच नसल्याचे उघड झाले.याठिकाणी गलिच्छ अवस्थेत पाच कामगार पीठ मळण्यापासून पुºया तळणे, पॅकिंग आदी कामे करत होते. या कामगारांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती. कारखान्याच्या आजूबाजूला तुंबलेले नाले व त्यात डुकरे आदी फिरत होते. कारखान्यातसुद्धा अत्यंत घाण होती. जमिनीवरच पुºया लाटल्या जात होत्या. तेलही अत्यंत काळे होते.महापालिकेच्या अग्निशमन दलाची कोणतीच परवानगी या कारखान्यास नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सिलिंडरचा असलेला साठाही बेकायदा असण्याची शक्यता आहे. सिलिंडरच्या साठ्यामुळे दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.उत्पादन बंद करण्याचे आदेश : या गलिच्छ ठिकाणी पाणीपुरीच्या पुºया बनवून त्यांची सर्वत्र विक्री केली जात होती. या ठिकाणी आता पुºयांचे उत्पादन-विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत, असे माणिक जाधव म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या