शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पाणीपुरीच्या कारखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 05:00 IST

झोपडपट्टीत अत्यंत घाणेरड्या जागेत पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणा-या बेकायदा कारखान्याचे उत्पादन अन्न व औषध प्रशासनाने बंद केले आहे. पु-या बनवणारे कामगारही गलिच्छ होते.

मीरा रोड - झोपडपट्टीत अत्यंत घाणेरड्या जागेत पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणा-या बेकायदा कारखान्याचे उत्पादन अन्न व औषध प्रशासनाने बंद केले आहे. पु-या बनवणारे कामगारही गलिच्छ होते. या अशा परिस्थितीत पु-या बनवल्या जात असल्याचे पाहून अन्नसुरक्षा अधिकारीही थक्क झाले.भार्इंदर पश्चिमेच्या गणेश देवलनगर भागातील आनंदनगरमध्ये सुनील चौहान हा पाणीपुरीसाठी लागणाºया पुºया बनवण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती अन्नसुरक्षा अधिकारी माणिक जाधव यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी सुनीलकडे पुºया बनवण्यासाठीचा आवश्यक असलेला परवानाच नसल्याचे उघड झाले.याठिकाणी गलिच्छ अवस्थेत पाच कामगार पीठ मळण्यापासून पुºया तळणे, पॅकिंग आदी कामे करत होते. या कामगारांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती. कारखान्याच्या आजूबाजूला तुंबलेले नाले व त्यात डुकरे आदी फिरत होते. कारखान्यातसुद्धा अत्यंत घाण होती. जमिनीवरच पुºया लाटल्या जात होत्या. तेलही अत्यंत काळे होते.महापालिकेच्या अग्निशमन दलाची कोणतीच परवानगी या कारखान्यास नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सिलिंडरचा असलेला साठाही बेकायदा असण्याची शक्यता आहे. सिलिंडरच्या साठ्यामुळे दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.उत्पादन बंद करण्याचे आदेश : या गलिच्छ ठिकाणी पाणीपुरीच्या पुºया बनवून त्यांची सर्वत्र विक्री केली जात होती. या ठिकाणी आता पुºयांचे उत्पादन-विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत, असे माणिक जाधव म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या