शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

राजकारण्यांकडून अंधश्रद्धेला बळ

By admin | Updated: October 10, 2015 00:01 IST

कल्याण-डोंबिवली मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे उमेदवारी नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी ६ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर १५ अशा केवळ आठच दिवसांचा

- अरविंद म्हात्रे,  चिकणघरकल्याण-डोंबिवली मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे उमेदवारी नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी ६ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर १५ अशा केवळ आठच दिवसांचा कालावधी असताना ६ ते ९ आॅक्टोबर अशा चार दिवसांत एकाही पक्षाने अथवा अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज भरलेला नाही. अथवा, अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज भरलेला नाही. यावरून पितृपक्षात उमेदवारी अर्ज न भरणे, ही अंधश्रद्धा राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये वाढीस लागली आहे. अर्ज नेणे आणि सबमिट करण्यासाठी मुहूर्त बघितले जात आहेत. जवळजवळ सर्वच पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन आठवडा झाला आहे. मात्र, कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवारांची नावेही जाहीर केली नाहीत. त्यासाठीदेखील मुहूर्त पाहणे सुरू आहे. यामुळे समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींकडे सामाजिक अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा निर्मूलन करणारा प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते. मात्र, हे राजकीय प्रतिनिधीच जर अर्ज भरणे आणि ते जमा करण्यासाठी पितृपक्षाचा अडसर मानत असतील तर अंधश्रद्धा वाढीस राजकारण्यांकडूनच बळ मिळत आहे, हे समोर येत आहे. शेवटच्या दिवशी गर्दी.. - १२ आॅक्टोबरला पितृपक्ष सायंकाळी संपणार आहे. तोपर्यंत १२ तारखेची अर्ज भरण्याची वेळ निघून जाणार आहे. मग, फक्त १३ आॅक्टोबर हा शेवटचा एकच दिवस उरणार असून अर्ज भरण्याची वेळ इतर दिवसांपेक्षा एक तासाने कमी असून ११ ते २ अशी आहे. यामुळे प्रत्येक अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी होणार असून वेळ पुरणार नसल्याची स्थिती ओढवली तर अनेक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यास मुकावे लागेल. - निवडणूक अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार चार दिवस ते केवळ बसून असून काहीच काम होऊ शकलेले नाही. याचा विचार राजकीय पक्षांनी करण्याऐवजी पितृपक्षाची भीती घेऊन अर्ज भरले गेले नाही, हेही स्पष्ट झाले.- ज्यांच्यावर सामाजिक परिवर्तनाची धुरा आहे, असे राजकारणीच अंधश्रद्धेला बळ देऊ लागले तर ती कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता आहे. मग, अशा राजकारण्यांकडून समाजाने काय अपेक्षा ठेवाव्यात, हा प्रश्न मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.