शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

राजकारण्यांकडून अंधश्रद्धेला बळ

By admin | Updated: October 10, 2015 00:01 IST

कल्याण-डोंबिवली मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे उमेदवारी नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी ६ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर १५ अशा केवळ आठच दिवसांचा

- अरविंद म्हात्रे,  चिकणघरकल्याण-डोंबिवली मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे उमेदवारी नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी ६ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर १५ अशा केवळ आठच दिवसांचा कालावधी असताना ६ ते ९ आॅक्टोबर अशा चार दिवसांत एकाही पक्षाने अथवा अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज भरलेला नाही. अथवा, अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज भरलेला नाही. यावरून पितृपक्षात उमेदवारी अर्ज न भरणे, ही अंधश्रद्धा राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये वाढीस लागली आहे. अर्ज नेणे आणि सबमिट करण्यासाठी मुहूर्त बघितले जात आहेत. जवळजवळ सर्वच पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन आठवडा झाला आहे. मात्र, कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवारांची नावेही जाहीर केली नाहीत. त्यासाठीदेखील मुहूर्त पाहणे सुरू आहे. यामुळे समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींकडे सामाजिक अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा निर्मूलन करणारा प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते. मात्र, हे राजकीय प्रतिनिधीच जर अर्ज भरणे आणि ते जमा करण्यासाठी पितृपक्षाचा अडसर मानत असतील तर अंधश्रद्धा वाढीस राजकारण्यांकडूनच बळ मिळत आहे, हे समोर येत आहे. शेवटच्या दिवशी गर्दी.. - १२ आॅक्टोबरला पितृपक्ष सायंकाळी संपणार आहे. तोपर्यंत १२ तारखेची अर्ज भरण्याची वेळ निघून जाणार आहे. मग, फक्त १३ आॅक्टोबर हा शेवटचा एकच दिवस उरणार असून अर्ज भरण्याची वेळ इतर दिवसांपेक्षा एक तासाने कमी असून ११ ते २ अशी आहे. यामुळे प्रत्येक अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी होणार असून वेळ पुरणार नसल्याची स्थिती ओढवली तर अनेक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यास मुकावे लागेल. - निवडणूक अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार चार दिवस ते केवळ बसून असून काहीच काम होऊ शकलेले नाही. याचा विचार राजकीय पक्षांनी करण्याऐवजी पितृपक्षाची भीती घेऊन अर्ज भरले गेले नाही, हेही स्पष्ट झाले.- ज्यांच्यावर सामाजिक परिवर्तनाची धुरा आहे, असे राजकारणीच अंधश्रद्धेला बळ देऊ लागले तर ती कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता आहे. मग, अशा राजकारण्यांकडून समाजाने काय अपेक्षा ठेवाव्यात, हा प्रश्न मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.