शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

तारापूरच्या तीन उद्योगांवर प्रदूषण मंडळाची उत्पादन बंदची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:51 IST

पर्यावरणाचे कायदे बसविले होते धाब्यावर : सर्वेक्षणानंतर कारवाई सुरु

पंकज राऊतलोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसीतील तीन रासायनिक उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी तातडीने उत्पादन बंदची कारवाई केली आहे. सदर तिन्ही उद्योगांची वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असून राष्ट्रीय हरित लवादाच्या समितीच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दोषी आढळलेल्या उद्योगांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अजून अनेक उद्योगांवर कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुमारे २५० उद्योगांचे सर्वेक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकाने नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात केले असून त्यामध्ये पर्यावरणाचे नियम व अटी धाब्यावर बसविणाऱ्या उद्योगांवर उत्पादन बंद तर काही उद्योगांवर प्रपोज डायरेक्शनच्या नोटीस बसविण्यात आल्या आहेत. प्लॉट नंबर २१ /२२/ १मधील आरती ड्रग्स लिमिटेड, प्लॉट नंबर टी-८ मधील एम्मार केम इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड तर प्लॉट नंबर एन-८१ मधील दैनिक सरफेस केमिकल प्रा. लिमिटेड या तीन उद्योगांवर उत्पादन बंद, तर सुभाश्री केमिकलला प्रपोज डायरेक्शनची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी चर्चा आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात उद्योगांतील सांडपाण्याचे नमुने घेतले होते. या नमुन्यांमध्ये केमिकल्स ऑक्सिजन डिमांडचे (सीओडी) प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याने तसेच ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम कार्यान्वित नसणे, हाय सीओडी व हाय टीडीएसच्या एमफ्लुएंटची वाहतूक करणाऱ्या टँकरवर जीपीआरएस सिस्टीम न बसविणे, घातक रसायने मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे वेळच्या वेळी न पाठविणे, झिरो डिस्चार्ज कंसेंट असूनही १०० टक्के सांडपाणी रिसायकल न करणे अशा विविध कारणांमुळे या उद्योगांवर वेगवेगळे दोषारोप ठेवून उत्पादन बंद करण्याची कारवाई करण्यात आली.