शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खरी शिवसेना कोणाची हे जनतेने मागील तीन महिन्यात दाखवून दिले : अंबादास दानवे

By अजित मांडके | Updated: September 28, 2022 22:25 IST

Ambadas Danve : बुधवारी रात्री  दानवे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

ठाणे  : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकाराच्या मंत्रिमंडळाने पाठवलेली बारा जणांची नावे जाहीर करण्यात राज्यपालांनी जाणीवपूर्वक वेळ काढला. त्यामुळे न्यायालयाने योग्य पाऊल उचलले, असे वक्तव्य  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाण्यात केले. 

बुधवारी रात्री  दानवे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. खरी शिवसेना कोणाची हे जनतेने मागील तीन महिन्यात दाखवून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला जनतेचा प्रतिसाद मिळते आहे,  असे अंबादास दानवे म्हणाले. 

याचबरोबर, राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीला न्यायालयाने दिलेल्या स्थगिती बाबत त्यांना विचारले असता. न्यायालयाने योग्य पाऊल उचलले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने जी यादी दिली होती, त्यावर निर्णय झाला नाही. त्याकरिता लोक न्यायालयातही गेली. ही यादी आधीच मंजूर व्हायला पाहिजे होती. मात्र आता आठ दिवसांत यादी बाहेर येते. याचा अर्थ त्यावेळी राज्यपालांनी अन्याय केला होता. हा अन्याय महाराष्ट्राची जनता आणि आम्हीही सहन करणार नाही, असे दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवे