शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

खरी शिवसेना कोणाची हे जनतेने मागील तीन महिन्यात दाखवून दिले : अंबादास दानवे

By अजित मांडके | Updated: September 28, 2022 22:25 IST

Ambadas Danve : बुधवारी रात्री  दानवे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

ठाणे  : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकाराच्या मंत्रिमंडळाने पाठवलेली बारा जणांची नावे जाहीर करण्यात राज्यपालांनी जाणीवपूर्वक वेळ काढला. त्यामुळे न्यायालयाने योग्य पाऊल उचलले, असे वक्तव्य  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाण्यात केले. 

बुधवारी रात्री  दानवे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. खरी शिवसेना कोणाची हे जनतेने मागील तीन महिन्यात दाखवून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला जनतेचा प्रतिसाद मिळते आहे,  असे अंबादास दानवे म्हणाले. 

याचबरोबर, राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीला न्यायालयाने दिलेल्या स्थगिती बाबत त्यांना विचारले असता. न्यायालयाने योग्य पाऊल उचलले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने जी यादी दिली होती, त्यावर निर्णय झाला नाही. त्याकरिता लोक न्यायालयातही गेली. ही यादी आधीच मंजूर व्हायला पाहिजे होती. मात्र आता आठ दिवसांत यादी बाहेर येते. याचा अर्थ त्यावेळी राज्यपालांनी अन्याय केला होता. हा अन्याय महाराष्ट्राची जनता आणि आम्हीही सहन करणार नाही, असे दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवे