शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

पारसी लोकसंख्या ६० वर्षांत ५० टक्क्यांनी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:01 IST

भारताची लोकसंख्या गेल्या साठ वर्षांत तिपटीपेक्षा अधिक प्रमाणात वाढली. मात्र दुसरीकडे देशातील पारसी समुदायाची लोकसंख्या ५० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती

मुंंबई : भारताची लोकसंख्या गेल्या साठ वर्षांत तिपटीपेक्षा अधिक प्रमाणात वाढली. मात्र दुसरीकडे देशातील पारसी समुदायाची लोकसंख्या ५० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती जियो पारसी मोहिमेच्या दुसºया टप्प्यात समोर आली आहे. पारझर फाउंडेशन आणि मेडिसन बीएमबी या संस्थांनी बॉम्बे पारसी पंचायत, टीआयएसएस, मुंबई आणि फेडरेशन आॅफ झोरास्ट्रियन अंजुमन्स आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जियो पारसी’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. फोर्ट येथील के. आर. कामा ओरिएंटल इन्स्टिट्यूट येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.अल्पसंख्याक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे या कार्यक्रमासाठी खास मुंबईत आले होते. त्यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. इराणचे महावाणिज्यदूत मसूद इ खालेघी व अभिनेत्री पारिझाद कोलाह मार्शल यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. २४ सप्टेंबर २०१३ला सुरू केलेली ‘जियो पारसी’ ही मोहीम आता संपूर्ण जगासाठी विशेष उपक्रम असल्याचे आयोजकांनी नमूद केले.सप्टेंबर २०१३पासून पारशी समाजात आजपर्यंत १०१ मुले जन्माला आली आहेत. जियो पारसी मोहिमेला अल्पसंख्याक कामकाज मंत्रालयाकडून सहकार्य केले जात आहे, असेही आयोजकांनी स्पष्ट केले. या योजनेच्या मुख्य प्रवर्तक डॉ. शरनाझा कामा यांनी सांगितले की, आम्ही पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना समाजाला जागृत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.