शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पारसी लोकसंख्या ६० वर्षांत ५० टक्क्यांनी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:01 IST

भारताची लोकसंख्या गेल्या साठ वर्षांत तिपटीपेक्षा अधिक प्रमाणात वाढली. मात्र दुसरीकडे देशातील पारसी समुदायाची लोकसंख्या ५० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती

मुंंबई : भारताची लोकसंख्या गेल्या साठ वर्षांत तिपटीपेक्षा अधिक प्रमाणात वाढली. मात्र दुसरीकडे देशातील पारसी समुदायाची लोकसंख्या ५० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती जियो पारसी मोहिमेच्या दुसºया टप्प्यात समोर आली आहे. पारझर फाउंडेशन आणि मेडिसन बीएमबी या संस्थांनी बॉम्बे पारसी पंचायत, टीआयएसएस, मुंबई आणि फेडरेशन आॅफ झोरास्ट्रियन अंजुमन्स आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जियो पारसी’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. फोर्ट येथील के. आर. कामा ओरिएंटल इन्स्टिट्यूट येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.अल्पसंख्याक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे या कार्यक्रमासाठी खास मुंबईत आले होते. त्यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. इराणचे महावाणिज्यदूत मसूद इ खालेघी व अभिनेत्री पारिझाद कोलाह मार्शल यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. २४ सप्टेंबर २०१३ला सुरू केलेली ‘जियो पारसी’ ही मोहीम आता संपूर्ण जगासाठी विशेष उपक्रम असल्याचे आयोजकांनी नमूद केले.सप्टेंबर २०१३पासून पारशी समाजात आजपर्यंत १०१ मुले जन्माला आली आहेत. जियो पारसी मोहिमेला अल्पसंख्याक कामकाज मंत्रालयाकडून सहकार्य केले जात आहे, असेही आयोजकांनी स्पष्ट केले. या योजनेच्या मुख्य प्रवर्तक डॉ. शरनाझा कामा यांनी सांगितले की, आम्ही पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना समाजाला जागृत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.