शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

बाप-लेकीची आत्महत्या

By admin | Updated: July 2, 2017 04:12 IST

घटस्फोटामुळे नैराश्य आलेल्या मुलीने आत्महत्या केल्याचा धक्का बसलेल्या वडिलांनी, विरार रेल्वे स्थानकात रेल्वेखाली उडी मारून

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : घटस्फोटामुळे नैराश्य आलेल्या मुलीने आत्महत्या केल्याचा धक्का बसलेल्या वडिलांनी, विरार रेल्वे स्थानकात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. शनिवारी दुपारी दोघांच्या मृतदेहांवर नालासोपारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.मोयुकृष्णा नायडू (६०) आणि मंजुळा नायडू (२६) अशी त्यांची नावे आहेत. चार वर्षांपूर्वी मंजुळाचे लग्न झाले होते, पण तिचा पती आणि सासरच्या लोकांशी वाद होता. चार महिन्यांत तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर, ती विरारला वडिलांसोबत राहत होती. तिने दुसरे लग्न करावे, असा वडिलांचा आग्रह होता, पण मंजुळा तयार नव्हती. गुरुवारी रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला. त्यानंतर, मंजुळा बेडरूममध्ये आतून कडी लावून झोपून गेली. तिने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच, धक्का सहन न झालेल्या वडिलांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.