शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ई-पीक पाहणीत एक हजार ८१२ शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:48 IST

ठाणे : जिल्ह्यातील शेतपिकांची आता ई-पीक पाहणी सुरू आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार ८१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ...

ठाणे : जिल्ह्यातील शेतपिकांची आता ई-पीक पाहणी सुरू आहे. यात आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार ८१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

-----

* ॲक्टिव्ह- १३५८

* इनॲक्टिव्ह - १७९

_--------

प्रतिक्रिया -

ई-पीक पाहणीसाठी आतापर्यंत एक हजार ८१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संभाव्य संकटांवर मात करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या नोंदणीसाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधून आवश्यक ती माहिती घ्यावी.

- अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे

-------

महसूल विभागाने १५ ऑगस्टपासून सुरू केलेला ई-पीक पाहणी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवायला घेतलेला आहे. हा निर्णय नक्कीच खूप चांगला आहे. मात्र, सर्वच शेतकऱ्यांना तंत्रज्ञान अवगत नसल्याने याचा फारसा फायदा होईल, असे वाटत नाही. शिवाय प्रत्येक शेतकऱ्यांकडे मोबाइल असतोच असेही नाही. असला तर तो वापरता येईल, असे नाही.

- जगन्नाथ विशे, बळेगाव, मुरबाड.

----------

महसूल विभागाचा ई-पीक पाहणी उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. पीकपाहणी नोंदविण्यातील बनावटगिरीमुळे अनेक महसूली व दिवाणी दावे उद्भवलेले आहेत. शिवाय महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी इत्यादी कर्मचारी अनेकवेळा प्रत्यक्ष बांधावर व शिवारात जाऊन पीकपाहणी नोंदणी करणे अपेक्षित असतांना तसे फारसे या आधी झाले नाही. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या सहभागातून ई-पीक पेरा नोंदणी करणे सुलभ करणे गरजेचे झाले. या ॲपद्वारे शेतजमिनीवरील पिकांची नोंद, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर, चक्रीवादळे यामुळे विषम परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अचूक अंदाज व त्यावरून योग्य व वस्तुनिष्ठ नुकसानभरपाई देणे सरकारला शक्य होईल. याशिवाय प्रदेशनिहाय पिकांखालील क्षेत्र आणि पिकाच्या जिओग्राफिकल इंडिकेशनसाठी याचा फायदा होऊ शकेल. पण त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.

ॲड. राजकुमार पाटील, मुरबाड, संचालक, महाराष्ट्र राज्य डाळींब उत्पादक संशोधन संघ पुणे

---------------

तालुका- रजिस्ट्रेशन- ॲक्टिव्ह- इनॲक्टिव्ह-

अंबरनाथ- १३०- १०९- २१

कल्याण- ५६-. ४८- ०८

ठाणे- २८ - २६- ०२

भिवंडी- ४२५- ३७५- ५०

मुरबाड- ३१९- २८८- ३१

शहापूर- ५७९- ५१२ - ६७