शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

दीड वर्षात दिव्यात ५१ रेल्वे अपघात,४२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:50 IST

दिवा रेल्वे स्थानकात गेल्या दीड वर्षात सुमारे ५१ रेल्वे अपघात झाले असून, त्यामध्ये ४२ जणांना प्राण गमावले लागले. १८ जण जखमी झाले.

ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात गेल्या दीड वर्षात सुमारे ५१ रेल्वे अपघात झाले असून, त्यामध्ये ४२ जणांना प्राण गमावले लागले. १८ जण जखमी झाले. मृतांमध्ये कानात एअरफोन घालून रेल्वे लाइन क्रॉसिंग करणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे.व्यात स्वस्तात मिळणाºया घरांमुळे आणि दिवा हे जंक्शन असल्याने नागरिकांची पसंती दिव्याला मिळत आहे. त्यामुळे दिव्याचे झपाट्याने नागरीकरण होत, लोकसंख्या वाढत आहे. या नागरिकांना ये-जा करण्यासाठी लोकलशिवाय पर्याय नसल्याने कळत नकळत त्याचा परिणाम लोकलवर होत आहे. यातून दीड वर्षात दिवा रेल्वे स्थानकात लोकलमधून पडून किंवा रेल्वे रुळ ओलांडताना असे एकूण ५१ रेल्वे अपघात झाले आहेत.२०१७ या वर्षभरात ४० अपघातांची नोंद असून, त्यामध्ये २२ जणांचा मृत झाला आहे. तर १८ जण जखमी झाले होते. तसेच २०१८ मध्ये जानेवारी ते जूनमध्ये ११ अपघात झाले आहे. त्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे.दिवा रेल्वे स्थानकात उतरलेले प्रवासी जाण्यासाठी पाद्चारी पूल असताना, त्याचा वापर न करता आपला जीव धोक्यात घालून रेल्वे लाईन क्रॉस करतात. एखादी लोकल आल्यानंतर जणू लोंढाच्या लोंढा रेल्वे रुळ ओलांडतात. त्यातील बहुसंख्य प्रवासी कानात इअर फोन लावून असतात.त्यातून क्रॉसिंग करताना, अपघात होण्याची शक्यता असून, ती एक चिंतेची बाब असल्याचे रेल्वे सूत्रांने सांगितले.