शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा तोंडावर मात्र उल्हासनगरात नालेसफाई व रस्ता दुरस्तीला मुहूर्त नाही, निविदा प्रक्रियेत घोळ?

By सदानंद नाईक | Updated: May 21, 2024 18:05 IST

याव्यतिरिक्त रस्त्यातील खड्डे भरण्याचे कामही पावसाळ्यापूर्वी केले जाते. मात्र अद्यापही रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

उल्हासनगर - शहरात पावसाळ्यापूर्वी नाले सफाई व रस्ता दुरुस्तीला मुहूर्त लागत नसल्याने, नाल्या शेजारील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली. अचानक पाऊस सुरू झाल्यास तुंबलेल्या नाल्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे.

 उल्हासनगरात वालधुनी नदी व्यतिरिक्त खेमानी नाला, गुलशननगर नाला, गायकवाड पाडा आदी लहान-मोठे नाले कचऱ्याने तुंबले असून नाल्याची सफाई पावसाळ्यापूर्वी पोखलन, जेसीबी मशीन व डंपरच्या सहाय्यताने केली जाते. तसेच लहान नाल्याची सफाई हंगामी कामगाराद्वारे केली जाते. मात्र नालेसफाईचा ठेका निविदा प्रक्रियेत अडकल्याने, पुढील महिन्यात नाले सफाईचा मुहूर्त निघण्याची शक्यता महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. याव्यतिरिक्त रस्त्यातील खड्डे भरण्याचे कामही पावसाळ्यापूर्वी केले जाते. मात्र अद्यापही रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरले नाहीतर, नागरिकांच्या असंतोषाचा सामना महापालिकेला करावा लागणार आहे.

पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, उपायुक्त सुभाष जाधव दरवर्षी प्रमाणे मोठ्या व लहान नाल्याची सफाई पावसाळ्यापूर्वी केली जाते. मात्र निवडणूक आचारसंहितामुळे नाले सफाईची निविदा काढण्यास विलंब झाला असलातरी, नाले सफाई पावसाळ्यापूर्वी होणार आहे. 

रस्ते दुरुस्ती लवकरच, उपायुक्त किशोर गवसशहरात भुयारी गटार योजना, एमएमआरडीए अंतर्गत मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असल्याने, बहुतांश रस्ते खोदलेले आहेत. तसेच जिओ कंपनी अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूने केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने, रस्ते खड्डेमय झाले. मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण होताच रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे बुजविण्याला सुरवात होणार आहे.

वालधुनी नदी कचऱ्याने तुंबली शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचे पाणी सखल भागात व किनारी वसलेल्या झुडपट्टीत घुसत असल्याने, जीवित व वित्तीय नुकसान होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नदीची सफाई केली जाते. यावर्षी नदी सफाईला विलंब।झाल्याने, स्थानिक नागरिक पुराचे पाणी घरात घुसण्याची भीती व्यक्त करीत आहेत.