शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अधिकायांनी केली शौचालये स्वच्छ, सफाई कामगारांची स्वच्छतागृहे झाली लख्ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:44 IST

संपूर्ण शहर साफ करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा सफाई कामगारांचा सोमवारचा दिवस मात्र वेगळा ठरला.

ठाणे : संपूर्ण शहर साफ करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा सफाई कामगारांचा सोमवारचा दिवस मात्र वेगळा ठरला. एरव्ही, केवळ आदेश देणा-या पालिकेच्या अधिका-यांनी चक्क शौचालय साफ करण्याची जबाबदारी उचलल्याने सफाई कामगारांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. स्वच्छतेबरोबरच त्यांना दैनंदिन कामामध्ये येणा-या अडचणी समजून घेणे, हा मोहिमेचा हेतू होता.आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त मनीष जोशी तसेच सहायक आयुक्त मारु ती गायकवाड यांनी खारटन रोड येथील स्वत: १६ टॉयलेट सीट साफ केले. स्वच्छ अभियानाचा एक भाग म्हणून शहरातील महत्त्वाची ठिकाणे साफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यापुढे जाऊन आयुक्तांनी ही अनोखी संकल्पना मांडली. अशी ठिकाणे साफ झालीच पाहिजे. मात्र, शहरातील वस्ती आणि सार्वजनिक शौचालये साफ झाली, तर खºया अर्थाने सफाईचा उद्देश साध्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.मुंब्य्रामध्ये बाबाजी पाटीलवाडी येथे दोन आठवड्यांपूर्वी अशी संकल्पना राबवली होती. त्यानंतर, सोमवारी नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत असलेल्या खारटन रोड परिसरात सकाळी मोहीम राबवण्यात आली. खारटन रोड परिसर हा संपूर्ण सफाई कामगारांचा रहिवासी परिसर असल्याने या ठिकाणची निवड करण्यात आली. या मोहिमेदरम्यान सफाई कर्मचाºयांना कोणत्या अडचणी येतात, त्या समजून घेण्यात आल्या. विशेषकरून या कर्मचाºयांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने कामे करण्यात अडचणी येत आहेत. तसेच जे पाणी मिळत आहे, त्यात काही प्रमाणात घातक रसायनाचे घटक असल्याचे अधिकाºयांच्या या वेळी लक्षात आले. या सर्व अडचणी सोडवण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन या अधिकाºयांनी दिले. अधिकाºयांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे सफाई कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले.जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी स्वच्छता अभियानांतर्गत वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव स्वच्छ करण्यात आला. सकाळी ८.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या या अभियानात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेनेचे विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी श्रमदान करून संपूर्ण रायलादेवी तलाव आणि परिसर स्वच्छ केला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसेवकांनीही या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ठाणे महापालिका स्वच्छता अभियानांतर्गत प्रभाग-१२ मधील कचराळी तलाव परिसर व भोला भय्या चाळ, चंदनवाडी येथील परिसर खासदार राजन विचारे, नगरसेविका नंदिनी विचारे, रुचिता मोरे आदींनी स्वच्छ केला.