शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आंबा महोत्सवाच्यानिमित्ताने मैदानाचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 05:25 IST

ठाणे महापालिका हद्दीतील मोकळ्या मैदानांमध्ये लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्र म आणि विविध प्रदर्शन भरविण्यात येत होते.

ठाणे : शहरातील खेळाची मैदानेक्रीडा प्रकाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही महोत्सव अथवा इतर कार्यक्रमांसाठी देण्यात येऊ नयेत, असा ठराव महापालिकेच्या महासभेत झाला आहे. असे असतांनादेखील भाजप आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने होणाऱ्या आंबा महोत्सवासाठी मात्र गावदेवी मैदान खुले केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.ठाणे महापालिका हद्दीतील मोकळ्या मैदानांमध्ये लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्र म आणि विविध प्रदर्शन भरविण्यात येत होते. शहराच्या मध्यवर्ती भागातील गावदेवी मैदानांमध्ये अशीच काहीशी अवस्था होती. या कार्यक्र मांमुळे शहरातील मुलांना खेळापासून वंचीत रहावे लागत होते. तसेच काही खासगी संस्था नाममात्र भाडे भरून प्रदर्शनासाठी मैदान घेत होते आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून नफा मिळवित होत्या. ही बाब सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांनी उघड केल्यानंतर शहरातील सर्वच मैदानांमध्ये कार्यक्र मांना बंदी घातल्याची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर यापुढे केवळ क्रीडा आणि कला महोत्सवांसाठीच मैदान भाडेतत्त्वावर देण्याचा व अन्य कोणत्याही व्यावसायिक किंवा अन्य प्रयोजनांसाठी मैदानाचा वापर बंद करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले होते. असे असतानाच आमदार केळकर यांच्या आंबा महोत्सवासाठी महापालिकेने मैदान खुले करून दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार संस्था, कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने गावदेवी मैदानात आंबा महोत्सव आयोजिला आहे. १ ते १० मे या कालावधीत तोहोणार आहे. आंबा महोत्सव आयोजित करणाया संस्कार संस्थेचे अध्यक्ष म्हणून आमदार केळकर हे कार्यरत आहेत. तर कोकण विकास प्रतिष्ठान हे भाजपतील एका बड्या नेत्याशी संबंधित आहे. त्यामुळेच सत्तेवर असलेल्या नेत्यांची मर्जी राखण्यासाठीच महापालिकेने हा निर्णय घेतल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.शेतमालाच्या विक्रीसाठी महापालिकांनी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे परिपत्रक आहे. त्यानुसारच यालादेखील परवानगी दिली आहे.- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपाशेतकºयांसाठी हा महोत्सव आहे. हा इव्हेंट नसून शेतकरी येथे येऊन माल विकतात. मागील १३ वर्षे तो याच ठिकाणी भरविला जात आहे. त्यानुसारच पालिकेने ही परवानगी दिलेली आहे. यात विनाकारण राजकारण केले जात आहे. कृषी आणि पणन विभागही यात आहे.- संजय केळकर, आमदार, ठाणे शहर

टॅग्स :Mangoआंबा