शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरनिहाय बळींची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:47 IST

ठाणे २०८९ १० कोटी ४४ लाख ५० हजार कल्याण-डोंबिवली २७४३ १३ कोटी ७६ लाख ५० हजार नवी मुंबई १९२७ ...

ठाणे २०८९ १० कोटी ४४ लाख ५० हजार

कल्याण-डोंबिवली २७४३ १३ कोटी ७६ लाख ५० हजार

नवी मुंबई १९२७ ०९ कोटी ६३ लाख ५० हजार

उल्हासनगर ६३५ ०३ कोटी १६ लाख ५० हजार

भिवंडी ४७४ ०२ कोटी ३७ लाख

मीरा-भाईंदर १३६४ ०६ काेटी ८२ लाख

अंबरनाथ ५५० ०२ कोटी ७५ लाख

बदलापूर ३७० ०१ कोटी ८५ लाख

ठाणे ग्रामीण १२२४ ०६ कोटी १२ लाख

एकूण ११,३८६ ५६ कोटी ९३ लाख

--------------

ठाणे जिल्ह्यात अकरा हजार ३८६ बळी गेले आहेत. परंतु, जिल्ह्याचा पसारा आणि लोकसंख्या पाहता हे बळी जिल्ह्यातील विविध शहरांत गेले आहेत. कारण कोविड आपत्तीकाळात रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील झाले होते. यामुळे मिळेल त्या शहरांत रुग्णांना दाखल करावे लागले. यात ठाण्यातील रुग्ण नवी मुंबईत, नवी मुंबईतील रुग्ण ठाण्यात, केडीएमसीचा रुग्ण नवी मुंबईत अशी अवस्था होती, यामुळे नुकसानभरपाई देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. कारण राज्याने जर नुकसानभरपाईची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविली तर या संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्यांनाच आम्ही ती देऊ, इतर शहरांतील नागरिक आमच्या हद्दीत दगावले तरी त्यांची नुकसानभरपाई आम्ही का द्यायची, असा पवित्रा घेतला तर मोठा गोंधळ होणार आहे.