शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

शहरनिहाय बळींची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:47 IST

ठाणे २०८९ १० कोटी ४४ लाख ५० हजार कल्याण-डोंबिवली २७४३ १३ कोटी ७६ लाख ५० हजार नवी मुंबई १९२७ ...

ठाणे २०८९ १० कोटी ४४ लाख ५० हजार

कल्याण-डोंबिवली २७४३ १३ कोटी ७६ लाख ५० हजार

नवी मुंबई १९२७ ०९ कोटी ६३ लाख ५० हजार

उल्हासनगर ६३५ ०३ कोटी १६ लाख ५० हजार

भिवंडी ४७४ ०२ कोटी ३७ लाख

मीरा-भाईंदर १३६४ ०६ काेटी ८२ लाख

अंबरनाथ ५५० ०२ कोटी ७५ लाख

बदलापूर ३७० ०१ कोटी ८५ लाख

ठाणे ग्रामीण १२२४ ०६ कोटी १२ लाख

एकूण ११,३८६ ५६ कोटी ९३ लाख

--------------

ठाणे जिल्ह्यात अकरा हजार ३८६ बळी गेले आहेत. परंतु, जिल्ह्याचा पसारा आणि लोकसंख्या पाहता हे बळी जिल्ह्यातील विविध शहरांत गेले आहेत. कारण कोविड आपत्तीकाळात रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील झाले होते. यामुळे मिळेल त्या शहरांत रुग्णांना दाखल करावे लागले. यात ठाण्यातील रुग्ण नवी मुंबईत, नवी मुंबईतील रुग्ण ठाण्यात, केडीएमसीचा रुग्ण नवी मुंबईत अशी अवस्था होती, यामुळे नुकसानभरपाई देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. कारण राज्याने जर नुकसानभरपाईची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविली तर या संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्यांनाच आम्ही ती देऊ, इतर शहरांतील नागरिक आमच्या हद्दीत दगावले तरी त्यांची नुकसानभरपाई आम्ही का द्यायची, असा पवित्रा घेतला तर मोठा गोंधळ होणार आहे.