शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

शहरनिहाय बळींची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:47 IST

ठाणे २०८९ १० कोटी ४४ लाख ५० हजार कल्याण-डोंबिवली २७४३ १३ कोटी ७६ लाख ५० हजार नवी मुंबई १९२७ ...

ठाणे २०८९ १० कोटी ४४ लाख ५० हजार

कल्याण-डोंबिवली २७४३ १३ कोटी ७६ लाख ५० हजार

नवी मुंबई १९२७ ०९ कोटी ६३ लाख ५० हजार

उल्हासनगर ६३५ ०३ कोटी १६ लाख ५० हजार

भिवंडी ४७४ ०२ कोटी ३७ लाख

मीरा-भाईंदर १३६४ ०६ काेटी ८२ लाख

अंबरनाथ ५५० ०२ कोटी ७५ लाख

बदलापूर ३७० ०१ कोटी ८५ लाख

ठाणे ग्रामीण १२२४ ०६ कोटी १२ लाख

एकूण ११,३८६ ५६ कोटी ९३ लाख

--------------

ठाणे जिल्ह्यात अकरा हजार ३८६ बळी गेले आहेत. परंतु, जिल्ह्याचा पसारा आणि लोकसंख्या पाहता हे बळी जिल्ह्यातील विविध शहरांत गेले आहेत. कारण कोविड आपत्तीकाळात रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील झाले होते. यामुळे मिळेल त्या शहरांत रुग्णांना दाखल करावे लागले. यात ठाण्यातील रुग्ण नवी मुंबईत, नवी मुंबईतील रुग्ण ठाण्यात, केडीएमसीचा रुग्ण नवी मुंबईत अशी अवस्था होती, यामुळे नुकसानभरपाई देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. कारण राज्याने जर नुकसानभरपाईची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविली तर या संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्यांनाच आम्ही ती देऊ, इतर शहरांतील नागरिक आमच्या हद्दीत दगावले तरी त्यांची नुकसानभरपाई आम्ही का द्यायची, असा पवित्रा घेतला तर मोठा गोंधळ होणार आहे.