शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

शहरनिहाय बळींची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:47 IST

ठाणे २०८९ १० कोटी ४४ लाख ५० हजार कल्याण-डोंबिवली २७४३ १३ कोटी ७६ लाख ५० हजार नवी मुंबई १९२७ ...

ठाणे २०८९ १० कोटी ४४ लाख ५० हजार

कल्याण-डोंबिवली २७४३ १३ कोटी ७६ लाख ५० हजार

नवी मुंबई १९२७ ०९ कोटी ६३ लाख ५० हजार

उल्हासनगर ६३५ ०३ कोटी १६ लाख ५० हजार

भिवंडी ४७४ ०२ कोटी ३७ लाख

मीरा-भाईंदर १३६४ ०६ काेटी ८२ लाख

अंबरनाथ ५५० ०२ कोटी ७५ लाख

बदलापूर ३७० ०१ कोटी ८५ लाख

ठाणे ग्रामीण १२२४ ०६ कोटी १२ लाख

एकूण ११,३८६ ५६ कोटी ९३ लाख

--------------

ठाणे जिल्ह्यात अकरा हजार ३८६ बळी गेले आहेत. परंतु, जिल्ह्याचा पसारा आणि लोकसंख्या पाहता हे बळी जिल्ह्यातील विविध शहरांत गेले आहेत. कारण कोविड आपत्तीकाळात रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील झाले होते. यामुळे मिळेल त्या शहरांत रुग्णांना दाखल करावे लागले. यात ठाण्यातील रुग्ण नवी मुंबईत, नवी मुंबईतील रुग्ण ठाण्यात, केडीएमसीचा रुग्ण नवी मुंबईत अशी अवस्था होती, यामुळे नुकसानभरपाई देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. कारण राज्याने जर नुकसानभरपाईची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविली तर या संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्यांनाच आम्ही ती देऊ, इतर शहरांतील नागरिक आमच्या हद्दीत दगावले तरी त्यांची नुकसानभरपाई आम्ही का द्यायची, असा पवित्रा घेतला तर मोठा गोंधळ होणार आहे.