शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

...आता जनजागृतीसाठीही कंत्राट ,स्वच्छ भारत अभियान : स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत होणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:57 IST

स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका कंत्राटदार नेमणार आहे. महापालिकेच्या शुक्रवारी होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे सादर केला जाणार आहे.

कल्याण : स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका कंत्राटदार नेमणार आहे. महापालिकेच्या शुक्रवारी होणा-या स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे सादर केला जाणार आहे. जनजागृतीसाठी महापालिका एक कोटी ३५ लाख ३७ हजार ५३० रुपये खर्च करणार आहे.स्वच्छतेच्या जागृतीसाठी चार निविदा आल्या होत्या. यातील कमी दराची मे. कौटिल्य मल्टीक्रिएशन प्रा.लि. या कंपनीची निविदा स्वीकारण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी काही उद्दिष्टे केडीएमसीने समोर ठेवली आहेत. यात घरोघरी ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्यासाठी नागरिकांना स्वतंत्र कचरा डबा ठेवण्यास प्रवृत्त करणे, ओल्या कचºयाचे स्थानिक पातळीवर विघटन करण्यासाठी कम्पोस्टिंग ओडब्ल्यूसी मशीनचा वापर करणे, घंटागाडीचा नियमित वापर करून सार्वजनिक ठिकाणच्या कचराकुंड्यांचे प्रमाण कमी करणे, प्लास्टिकचे निर्मूलन करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांचा असलेला विरोध मावळण्यासाठी प्रबोधन करणे, महापालिकेच्या उपाययोजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देणे, उघड्यावर शौचास बसणाºया नागरिकांमध्ये जागृती करून त्यांना त्यापासून परावृत्त करणे आदींचा समावेश आहे.दरम्यान, आता या अभियानाच्या जागृतीसाठी कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या अभियानाचा कालावधी १ जानेवारी २०१७ पासून सुरू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला उशिरा जाग आली का, असाही सवाल उपस्थित होत आहे.