शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

आता ग्रामसेवकांचे ‘कामबंद’ सुरू

By admin | Updated: November 18, 2016 02:06 IST

महाराष्ट्रातील ग्रामसेवकांनी आज ग्र्रामपंचायतीच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून काम बंद केल्याने सगळ्याच ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प होणार आहे.

विक्रमगड: महाराष्ट्रातील ग्रामसेवकांनी आज ग्र्रामपंचायतीच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून काम बंद केल्याने सगळ्याच ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प होणार आहे.  ग्रामसेवकावरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे शासनाच्या अनेक योजना तसेच राजकीय दबाव यामुळे ग्रामसेवक होरपळून निघाले आहेत. ही स्थिती दूर व्हावी व पुढील मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी हे आंदोलन आहे. जॉबचार्ट, नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, ग्रामसेवक भरतीासाठी शैक्षणिक अर्हता पदवीधर असावी, ग्रामसेवकला मारहाण हा अजामीनपात्र गुन्हा ठरवावा, २००५ नंतर च्या ग्रामसेवकाना जुनी पेन्शन लागू करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा ३ वर्षांचाचा सेवाकाळ धरावा, प्रवास भत्ता ३००० करणे, ग्रामसेवकांविरुद्ध दाखल झालेल्या फौजदारी केसेस मागे घेणे, २०११ च्या लोकसंख्येनुसार ग्रामविकास अधिकाऱ्याचे पद निर्माण करणे यासह इतर मागण्यासाठी गुरूवारपासून राज्यात असहकार व कामबंद आंदोलन केले गेले आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असल्याचे ग्रामसेवक युनियनचे जिल्हा अध्यक्ष सुचित घरत यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या विकास आणि दैनंदिन कार्यात ग्रामसेवकाची भूमिका महत्वाची असते. त्याच्याशिवाय पंचायतीचा कारभार चालूच शकत नाही. त्यामुळे या आंदोलनाचा फटका त्यांना बसणार आहे. (वार्ताहर)