शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

उल्हास नदी प्रदूषणाविरोधातील आंदोलनाची दखल घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST

कल्याण : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेतर्फे १२ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ...

कल्याण : उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेतर्फे १२ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घ्यावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

कल्याणच्या पत्रीपुलासाठी पर्यावरणमंत्री ठाकरे हे कल्याणमध्ये दोनदा येऊन गेले. नदी प्रदूषणाचा विषय हा त्याच्या खात्यांतर्गत येतो. तसेच तो नागरिकांच्या जीवाशी निगडित आहे. त्यामुळे नदी प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे ठाकरे यांनी लक्ष द्यावे. कल्याण-डोंबिवलीतील नागरी समस्यांकडे सरकारचे लक्ष नाही. येथील नागरिकांवर सरकारची कृपादृष्टी कधी होईल, हे आम्ही पाहतो असे पाटील म्हणाले.

मनसेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांच्या डोंबिवली पश्चिमेतील प्रभागातील विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी वरील विषय उपस्थित केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पश्चिमेतील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही पाटील यांच्या हस्ते झाले.

दोन्ही आमदारांनी चालविली सायकल

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे व भाजपची युती होणार का अशी चर्चा आहे, याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार पाटील व भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी रविवारी सायंकाळी एका जीमचे उद्घाटन केले. त्यावेळी दोन्ही आमदारांनी जीममधील सायकल चालविली. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला. यापूर्वीही हे दोन्ही आमदार काही कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. याविषयी पाटील यांना छेडले असता निवडणुकीच्या वेळी पाहू, असे सांगून मनसे-भाजप युतीची केवळ चर्चाच असल्याचे स्पष्ट केले.

----------------