शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

अर्थसंकल्प पुस्तिकाच नाही

By admin | Updated: May 3, 2016 00:46 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मार्च महिन्यात महासभेने मंजुरी दिली. त्याला दोन महिने उलटले, तरी अद्याप अर्थसंकल्प पुस्तिकाच तयार न झाल्याने कर्च कशाच्या

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मार्च महिन्यात महासभेने मंजुरी दिली. त्याला दोन महिने उलटले, तरी अद्याप अर्थसंकल्प पुस्तिकाच तयार न झाल्याने कर्च कशाच्या आदारावर करायाचा असा प्रश्न वेगवेगळ््या खात्यांना पडल्याने सध्या विकासकामे ठप्प झाली आहेत. त्याचा फटका पावसाळापूर्व कामांना बसला आहे. अर्थसंकल्पाच्या अनास्थेविषयी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सत्ताधारी आणि प्रशासन नागरी सुविधांबद्दल किती गंभीर आहेत, याचा प्रत्यय येत असल्याची टीका केली. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करून स्थायी समितीने अर्थसंकल्प १,९५० कोटींवर नेला. त्यातील प्रकल्प वाढवले. त्यावर चर्चा झाली. बदल करण्यात आले. नंतर त्याला मंजुरी दिल्यावर महासभेने त्यात सुधारणा केली. २५० कोटी रुपयांची केली. महापौरांनी काही उपसूचना केल्या. त्यानंतर हा अर्थसंकल्प २२०० कोटींच्या घरात गेला. ७ मार्चला महासभेने अर्थसंकल्पास मंजुरी दिली. तरीही अद्याप त्याचे छापील पुस्तक तयार झालेले नाही. विविध विकास कामांसाठी अर्थिक तरतुदी होऊनही ती सुरू होत नसल्याने लोकप्रतिनिधींकडून विचारणा झाल्याने ही बाब उघड झाली. कर्च कोणत्या शीर्षकाखाली करायचा, असा पेच वेगवेगळ््या खात्यांपुढे आहे. अर्थसंकल्पाचे पुस्तक किती काळात चापावे, याची कालमर्यादा नसली तरीही दोन महिने उलटल्याने पावसाळापूर्व कामांना त्याचा फटका बसला आहे. (प्रतिनिधी)हा मुद्दा विरोधी पक्षनेते भोईर यांनी उचलून धरला आहे. स्थायी समिती सभापतींनी गटारे आणि पायवाटांना फाटा दिला होता. मात्र सदस्यांच्या मागणीनुसार महापौरांनी उपसूचना मान्य करीत स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात आणखी २५० कोटीची वाढ करुन गटारे-पायवाटांची परंपरा कायम ठेवली आहे.