शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

उल्हासनगर महापालिकेत दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांना नो एन्ट्री

By सदानंद नाईक | Updated: August 21, 2023 18:02 IST

३५ लेटलतीफ कर्मचाऱ्यांना समज, ठेकेदार व माजी नगरसेवकांचीही कोंडी

उल्हासनगर : महापालिका नगररचनाकार विभागात बनावट कर्मचारी सापडल्यानंतर पालिका प्रशासन खळबळून जागे झाले. नागरिकांना दुपारी २ पर्यन्त नो एन्ट्री असून लेटलतीफ कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेऊन ३५ जणांना पाहिल्या दिवसी समज देऊन सोडण्यात आल्याची महिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिलीं आहे. 

उल्हासनगर महापालिकेतील गोंधळी कारभाराबाबत चर्चा सुरू असताना, गेल्या आठवड्यात पालिकेच्या नगररचनाकार विभागात बनावट कर्मचारी सापडला. त्यामुळे महापालिका एकूणच कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. अधिकारी वर्गाचे ७० टक्के तर वर्ग-३ व ४ पदे रिक्त असतांना, आहे त्या मनुष्यबळात शहरातील कमे करावी लागत असल्याची प्रतिक्रिया प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी देत आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता उपायुक्त अशोक नाईकवाडे हे स्वतः महापालिका प्रवेशद्वारावर उभे राहून कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

लेटलतीफ तब्बल ३५ कर्मचाऱ्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र मंगळवार पासून लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. जास्त उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम नो एन्ट्री देऊन, नंतर अर्धा दिवसासाठी एन्ट्री दिली. आव जाव घर अपणा है अशी परिस्थिती महापालिकेची केल्याची प्रतिक्रिया उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली आहे. 

महापालिका प्रवेशद्वारावर उपायुक्त नाईकवाडे यांनी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर,महापालिका मुख्यालयात दुपारी २ वाजे पर्यंत नागरिकांना नो एन्ट्रीचे आदेश सुरक्षारक्षकांना काढला. त्यामुळे नागरिकांना दुपारी २ नंतर महापालिकेत प्रवेश मिळाला. तसेच माजी नगरसेवक, ठेकेदार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही सुरक्षा रक्षकांनी रोखल्याने, त्यांची कोंडी झाली. महापालिका प्रशासन खलबळून जागेतर झाले. मात्र असी कार्यपद्धती किती दिवस चालते. आदींची चर्चा आतापासूनही सुरू झाले. 

महापालिका सेवेत नगररचनाकार मुळे रुजूवैधकीय कारणाने १५ मे पासून नगररचनाकार प्रकाश मुळे सुट्टीवर होते. त्यांच्या रजेनंतर शासनाने नगररचनाकार पदाचा प्रभारी पदभार अंबरनाथ पालिकेचे नगररचनाकार गौतमी यांच्याकडे दिले होते. शुक्रवारी ठणठणीत तब्येत झाल्यानंतर, प्रकाश रुजू होण्यासाठी महापालिकेत आले होते. मात्र त्यांना आयुक्तांना रुजू करून न घेता, राज्य शासनाचे आदेश आणण्यास सांगण्यात आले. सोमवारी शासनाचे आदेश आल्यावर, रुजू करून घेण्यात आले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका