शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

उल्हासनगर महापालिकेत दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांना नो एन्ट्री

By सदानंद नाईक | Updated: August 21, 2023 18:02 IST

३५ लेटलतीफ कर्मचाऱ्यांना समज, ठेकेदार व माजी नगरसेवकांचीही कोंडी

उल्हासनगर : महापालिका नगररचनाकार विभागात बनावट कर्मचारी सापडल्यानंतर पालिका प्रशासन खळबळून जागे झाले. नागरिकांना दुपारी २ पर्यन्त नो एन्ट्री असून लेटलतीफ कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेऊन ३५ जणांना पाहिल्या दिवसी समज देऊन सोडण्यात आल्याची महिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिलीं आहे. 

उल्हासनगर महापालिकेतील गोंधळी कारभाराबाबत चर्चा सुरू असताना, गेल्या आठवड्यात पालिकेच्या नगररचनाकार विभागात बनावट कर्मचारी सापडला. त्यामुळे महापालिका एकूणच कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. अधिकारी वर्गाचे ७० टक्के तर वर्ग-३ व ४ पदे रिक्त असतांना, आहे त्या मनुष्यबळात शहरातील कमे करावी लागत असल्याची प्रतिक्रिया प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी देत आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता उपायुक्त अशोक नाईकवाडे हे स्वतः महापालिका प्रवेशद्वारावर उभे राहून कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

लेटलतीफ तब्बल ३५ कर्मचाऱ्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र मंगळवार पासून लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. जास्त उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम नो एन्ट्री देऊन, नंतर अर्धा दिवसासाठी एन्ट्री दिली. आव जाव घर अपणा है अशी परिस्थिती महापालिकेची केल्याची प्रतिक्रिया उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली आहे. 

महापालिका प्रवेशद्वारावर उपायुक्त नाईकवाडे यांनी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर,महापालिका मुख्यालयात दुपारी २ वाजे पर्यंत नागरिकांना नो एन्ट्रीचे आदेश सुरक्षारक्षकांना काढला. त्यामुळे नागरिकांना दुपारी २ नंतर महापालिकेत प्रवेश मिळाला. तसेच माजी नगरसेवक, ठेकेदार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही सुरक्षा रक्षकांनी रोखल्याने, त्यांची कोंडी झाली. महापालिका प्रशासन खलबळून जागेतर झाले. मात्र असी कार्यपद्धती किती दिवस चालते. आदींची चर्चा आतापासूनही सुरू झाले. 

महापालिका सेवेत नगररचनाकार मुळे रुजूवैधकीय कारणाने १५ मे पासून नगररचनाकार प्रकाश मुळे सुट्टीवर होते. त्यांच्या रजेनंतर शासनाने नगररचनाकार पदाचा प्रभारी पदभार अंबरनाथ पालिकेचे नगररचनाकार गौतमी यांच्याकडे दिले होते. शुक्रवारी ठणठणीत तब्येत झाल्यानंतर, प्रकाश रुजू होण्यासाठी महापालिकेत आले होते. मात्र त्यांना आयुक्तांना रुजू करून न घेता, राज्य शासनाचे आदेश आणण्यास सांगण्यात आले. सोमवारी शासनाचे आदेश आल्यावर, रुजू करून घेण्यात आले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका