शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेत दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांना नो एन्ट्री

By सदानंद नाईक | Updated: August 21, 2023 18:02 IST

३५ लेटलतीफ कर्मचाऱ्यांना समज, ठेकेदार व माजी नगरसेवकांचीही कोंडी

उल्हासनगर : महापालिका नगररचनाकार विभागात बनावट कर्मचारी सापडल्यानंतर पालिका प्रशासन खळबळून जागे झाले. नागरिकांना दुपारी २ पर्यन्त नो एन्ट्री असून लेटलतीफ कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेऊन ३५ जणांना पाहिल्या दिवसी समज देऊन सोडण्यात आल्याची महिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिलीं आहे. 

उल्हासनगर महापालिकेतील गोंधळी कारभाराबाबत चर्चा सुरू असताना, गेल्या आठवड्यात पालिकेच्या नगररचनाकार विभागात बनावट कर्मचारी सापडला. त्यामुळे महापालिका एकूणच कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. अधिकारी वर्गाचे ७० टक्के तर वर्ग-३ व ४ पदे रिक्त असतांना, आहे त्या मनुष्यबळात शहरातील कमे करावी लागत असल्याची प्रतिक्रिया प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी देत आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता उपायुक्त अशोक नाईकवाडे हे स्वतः महापालिका प्रवेशद्वारावर उभे राहून कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

लेटलतीफ तब्बल ३५ कर्मचाऱ्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र मंगळवार पासून लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. जास्त उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम नो एन्ट्री देऊन, नंतर अर्धा दिवसासाठी एन्ट्री दिली. आव जाव घर अपणा है अशी परिस्थिती महापालिकेची केल्याची प्रतिक्रिया उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली आहे. 

महापालिका प्रवेशद्वारावर उपायुक्त नाईकवाडे यांनी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर,महापालिका मुख्यालयात दुपारी २ वाजे पर्यंत नागरिकांना नो एन्ट्रीचे आदेश सुरक्षारक्षकांना काढला. त्यामुळे नागरिकांना दुपारी २ नंतर महापालिकेत प्रवेश मिळाला. तसेच माजी नगरसेवक, ठेकेदार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही सुरक्षा रक्षकांनी रोखल्याने, त्यांची कोंडी झाली. महापालिका प्रशासन खलबळून जागेतर झाले. मात्र असी कार्यपद्धती किती दिवस चालते. आदींची चर्चा आतापासूनही सुरू झाले. 

महापालिका सेवेत नगररचनाकार मुळे रुजूवैधकीय कारणाने १५ मे पासून नगररचनाकार प्रकाश मुळे सुट्टीवर होते. त्यांच्या रजेनंतर शासनाने नगररचनाकार पदाचा प्रभारी पदभार अंबरनाथ पालिकेचे नगररचनाकार गौतमी यांच्याकडे दिले होते. शुक्रवारी ठणठणीत तब्येत झाल्यानंतर, प्रकाश रुजू होण्यासाठी महापालिकेत आले होते. मात्र त्यांना आयुक्तांना रुजू करून न घेता, राज्य शासनाचे आदेश आणण्यास सांगण्यात आले. सोमवारी शासनाचे आदेश आल्यावर, रुजू करून घेण्यात आले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका