शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उल्हासनगर महापालिकेच्या अभय योजनेनंतर माफी नाही - आयुक्त मनिषा आव्हाळे 

By सदानंद नाईक | Updated: February 21, 2025 20:57 IST

योजने अंतर्गत वसुलीचे टार्गेट २०० कोटी?

उल्हासनगर : जनमताचा आदर ठेवत महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर विभागासाठी तीन टप्प्यात अभय योजना लागू केली. मात्र त्यानंतर थकबाकीधारकांनी मालमत्ता कर भरला नाहीतर, माफी नसल्याचे संकेत आयुक्तानी दिले आहे.

 उल्हासनगर महापालिका उत्पन्न वाढविण्यासाठी तत्कालीन आयुक्तानी मालमत्ता कर विभागासाठी एकाच वर्षात दोन वेळा अभय योजना लागू केली. मात्र जानेवारी महिना अखेर विभागाची वसुली ७५ कोटी पेक्षा जास्त झाली नाही. आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असता थकबाकीची रक्कम ६०० कोटी पेक्षा जास्त दिसली. थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता कर विभागाने दंडूका उगारताच राजकीय नेत्यांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर विभागासाठी अभय योजनेची मागणी लावून धरली. या मागणीसाठी आमदार कुमार आयलानी व पप्पू कलानी समर्थक आग्रही होते. 

अखेर... आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अभय योजना तीन टप्प्यात लागू केली. अभय योजनेचा पहिला टप्पा २४ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान आहे. मालमत्ता कर थकबाकीसह चालू रक्कमेची रक्कम ऐककलमी भरणा केल्यास, १०० टक्के विलंबशास्ती माफ केली जाणार आहे. तर दुसरा टप्पा ७ ते १२ मार्च दरम्यान असणार असून थकबाकीसह रक्कमेची एककलमी रक्कम व २५ टक्के विलंब शुल्क भरल्यास ७५ टक्के विलंबशुल्क माफ होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मालमत्ता कर थकबाकी रक्कमेसह एकरक्कमी व ५० टक्के विलंबशुल्क रक्कम भरल्यास थकबाकी वरील ५० टक्के विलंबशुल्क माफ करण्यात येणार आहे. अभय योजनेनंतरही थकबाकीधारकांनी मालमत्ता कर भरला नाही. तर त्यांच्यावर कारवाईचे संकेत आयुक्त आव्हाळे यांनी दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर