शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नव्या पेन्टावॅलंट लसीला अल्प प्रतिसाद

By admin | Updated: December 14, 2015 01:13 IST

बाळाला पाचवेळा वेगवेगळ््या लसी देताना ते रडू नये याकरिता एक वर्षाच्या आतील बालकांचा ५ गंभीर आजारांपासून बचाव व्हावा म्हणून शासनाने पेन्टावॅलंट या एकाच नवीन

ठाणे : बाळाला पाचवेळा वेगवेगळ््या लसी देताना ते रडू नये याकरिता एक वर्षाच्या आतील बालकांचा ५ गंभीर आजारांपासून बचाव व्हावा म्हणून शासनाने पेन्टावॅलंट या एकाच नवीन लसीचा डोस बालकांना देण्यास सुरुवात केली. मात्र ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील जेमतेम १२२ बालकांना ही लस देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक शहापूर तालुक्यातील बालकांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकतर या लसीबाबत शासनाकडून लोकांमध्ये व्यवस्थित जनजागृती झालेली नाही किंवा पाच वेगवेगळ््या लसी देणाऱ्या कंपन्यांकडून पेन्टावॅलंट लसीचा वापर रोखण्याचे प्रयत्न सुरु असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते २२ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद येथे पेन्टावॅलंट या लसीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार, राज्यात या लसीचे जिल्हास्तरावर वाटप करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)