शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात एनडीआरएफची टीम तैनात, हवामान खात्याचा रेड अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 03:22 IST

गेल्या काही दिवसांपासून शहरी भागात पावसाने दडी मारली आहे. तर, धरण क्षेत्रातही पावसाला जोर नसल्यामुळे पाणीसाठा वाढण्यास विलंब लागत आहे.

ठाणे : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप होती. आकाश ढगाळलेले आणि हवेत मोठ्या प्रमाणात गारवा वाढला आहे. गेल्या २४ तासांत ५७.८० मिमी पाऊस पडला. यादरम्यान जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नाही. तर, पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आतापर्यंत ४५ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अ‍ॅलर्टच्या पार्श्वभूूमीवर पुण्याहून २५ जणांचे एनडीआरएफचे एक पथक ठाण्यात दाखल झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरी भागात पावसाने दडी मारली आहे. तर, धरण क्षेत्रातही पावसाला जोर नसल्यामुळे पाणीसाठा वाढण्यास विलंब लागत आहे. ठाणे शहरासह ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी, इमारती कोसळण्यासारख्या दुर्घटना घडल्यास संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्याच्या अनुषंगाने ठाणे ृपालिकेच्या अग्निशमन दल यांच्यासह ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक तसेच एनडीआरएफची तुकडी सुसज्ज ठेवली आहे.जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी ठाणे शहरात २६.५० मिमी, कल्याणला २ मिमी, मुरबाड १, उल्हासनगर १६, अंबरनाथ ३.३० मिमी, भिवंडी ६ आणि शहापूरला ३ मिमी पाऊस गेल्या २४ तासांत पडला.पालघर जिल्ह्यात तुरळक पाऊ सपालघर जिल्ह्यात बराचसा भाग बुधवारी कोरडाच राहिला. वसई तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. या ठिकाणी १७ मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. डहाणू तालुक्यात सकाळी १० वाजेपर्यंत मुसळधार पाऊ स होता. त्यानंतर उघडीप दिली. तर जव्हार तालुक्यांत सकाळी तुरळक सरींनी हजेरी लावली. दुपारनंतर काहीसा जोर वाढला.

टॅग्स :thaneठाणे