शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ठाणे जिल्ह्यात एनडीआरएफची टीम तैनात, हवामान खात्याचा रेड अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 03:22 IST

गेल्या काही दिवसांपासून शहरी भागात पावसाने दडी मारली आहे. तर, धरण क्षेत्रातही पावसाला जोर नसल्यामुळे पाणीसाठा वाढण्यास विलंब लागत आहे.

ठाणे : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप होती. आकाश ढगाळलेले आणि हवेत मोठ्या प्रमाणात गारवा वाढला आहे. गेल्या २४ तासांत ५७.८० मिमी पाऊस पडला. यादरम्यान जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नाही. तर, पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आतापर्यंत ४५ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अ‍ॅलर्टच्या पार्श्वभूूमीवर पुण्याहून २५ जणांचे एनडीआरएफचे एक पथक ठाण्यात दाखल झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरी भागात पावसाने दडी मारली आहे. तर, धरण क्षेत्रातही पावसाला जोर नसल्यामुळे पाणीसाठा वाढण्यास विलंब लागत आहे. ठाणे शहरासह ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी, इमारती कोसळण्यासारख्या दुर्घटना घडल्यास संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्याच्या अनुषंगाने ठाणे ृपालिकेच्या अग्निशमन दल यांच्यासह ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक तसेच एनडीआरएफची तुकडी सुसज्ज ठेवली आहे.जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी ठाणे शहरात २६.५० मिमी, कल्याणला २ मिमी, मुरबाड १, उल्हासनगर १६, अंबरनाथ ३.३० मिमी, भिवंडी ६ आणि शहापूरला ३ मिमी पाऊस गेल्या २४ तासांत पडला.पालघर जिल्ह्यात तुरळक पाऊ सपालघर जिल्ह्यात बराचसा भाग बुधवारी कोरडाच राहिला. वसई तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. या ठिकाणी १७ मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. डहाणू तालुक्यात सकाळी १० वाजेपर्यंत मुसळधार पाऊ स होता. त्यानंतर उघडीप दिली. तर जव्हार तालुक्यांत सकाळी तुरळक सरींनी हजेरी लावली. दुपारनंतर काहीसा जोर वाढला.

टॅग्स :thaneठाणे