शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आघाडी असूनही राष्ट्रवादीची बंडखोरी?

By admin | Updated: October 16, 2015 02:01 IST

केडीएमसीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली असली तरीही त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळेच जेथे काँग्रेसचा दावा आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली असली तरीही त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळेच जेथे काँग्रेसचा दावा आहे, अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे बंडखोर उभे केल्याचा दावा पक्ष निरीक्षक संजय चौपाने यांनी केला आहे. महापालिका क्षेत्रातील सुमारे १८ हून अधिक ठिकाणी असे उमेदवार उभे असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता असून यासंदर्भात ते प्रांताध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार उभे केल्याने मोठी अडचण झाल्याचे ते म्हणाले. काँग्रेसने मात्र असे कुठेही केले नाही. आम्ही शब्द पाळला तर त्यांनी का नाही, अशी चर्चा सुरू आहे. >> या ठिकाणी उभे केलेत बंडखोर : १०, १०३, ९२, ९६, ७, ३६, ९९ हे प्रभाग तर काँग्रेसचे असतानाही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘बी’ फॉर्म दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तेथे साहजिकच काँग्रेसच्या उमेदवाराला त्रास होणार. त्याचा फटकाही बसू शकतो. तसेच अपक्ष म्हणून ८०, २, १८, ६४, ९४, ८, ३०, ९३, १२, ९१ या ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे राहिल्याचे ते म्हणाले.>>सचिन पोटे यांचा अर्ज आधीच बाद झाल्याने पक्षाची तेथे हानी झाली आहे. त्यामुळेही पक्षश्रेष्ठी व्यथित असताना आघाडीचा घटक म्हणवणाऱ्या राष्ट्रवादीने असे केल्याने काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या प्रांताध्यक्षांची भेट होणार असून बैठक होणार आहे. त्यात सर्व वस्तुस्थिती मांडण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे उमेदवार मागे घ्यावेत, यासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यात येणार आहे. >>यासंदर्भात माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते व्यस्त असल्याने तो होऊ शकला नाही.