शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजी वाढल्यानेच राष्ट्रवादीला अपयश

By admin | Updated: September 1, 2016 03:10 IST

ठाणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक दिग्गज नेते आहेत. परंतु, तरीही पक्षाला मर्यादित यश मिळण्यामागे गटातटांचे राजकारण

ठाणे : ठाणे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक दिग्गज नेते आहेत. परंतु, तरीही पक्षाला मर्यादित यश मिळण्यामागे गटातटांचे राजकारण हेच कारण असल्याचे उद्गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले व स्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले.राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हास्तरीय मेळावा बुधवारी गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते. पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांना उद्देशून निरंजन डावखरे यांनी पक्षात समन्वयाची गरज आहे, असा टोला लगावला होता. ‘समन्वय प्रतिष्ठान’ ही आव्हाड यांची सामाजिक संस्था असून परांजपे यांना आव्हाड यांनीच पक्षात आणल्याने ते त्यांचे निकटवर्तीय ओळखले जातात. त्याचा संदर्भ देण्याकरिताच डावखरे यांनी ‘समन्वय’ या शब्दाचा खुबीने वापर केला व त्यावर कार्यकर्त्यांमध्येही सूचक हशा पिकला.नेमकी हीच बाब हेरून अजित पवार यांनी नेत्यांचे कान टोचले. विधान परिषदेच्या निवडणुकीत वसंत डावखरे हे तीन वेळा विजयी झाले. मात्र, या वेळी त्यांचा पराभव झाला, याचा उल्लेख करीत पवार यांनी त्यालाही पक्षांतर्गत गटबाजी कारणीभूत असल्याचे अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले. पालिका निवडणूक जिंकायची असेल तर गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असा सल्लाही पवार यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिला. (प्रतिनिधी)टक्केवारीमुळे शाई धरण रखडलेठाणेकरांना शाई धरण बांधले गेले असते, तर मुबलक पाणी मिळाले असते. मात्र, ठाणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना त्या कामात ५ टक्के हवे असल्याने हे धरण रखडले, असा आरोप जितेंद्र आव्हाड व गणेश नाईक यांनी केला. ४५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा खर्च वाढून २२०० कोटींवर गेल्याकडेही आव्हाड यांनी लक्ष वेधले.