शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

राष्ट्रवादीला खिंडार

By admin | Updated: August 5, 2015 00:29 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या केडीएमसीतील त्या दिग्गज नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. तसेच भाजपात आल्यावर

डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या केडीएमसीतील त्या दिग्गज नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. तसेच भाजपात आल्यावर कोणकोणती आश्वासने मिळणार, मानसन्मान राखला जाणार की नाही यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनीही स्वागतच आहे, उरले मानसन्मानाचे एकदा या अनुभवा पुन्हा कुठेही अन्यत्र जाण्याची वेळ पडणार नाही असे आश्वस्त केले आहे. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, नरेंद्र पवार उपमहापौर राहुल दामले आदीही उपस्थित होते. सुमारे २५ हून कार्यकर्ते-पदाधिका-यांनी एनसीपीत सुरु असलेला मनमानी कारभार मान्य नसल्याचे सांगत पक्षश्रेष्ठी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे राजीनाम्याचे लेखी पत्र दिले होते. महिनाहून अधिक काळ झाला तरीही त्याकडे पक्षश्रेष्ठींनी काणाडोळा केल्याने संबंधित नेते आणखी नाराज झाले. दरम्यानच्या कालावधीत त्यांना भाजपाच्या माध्यमातून आमदार रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे यांनी नक्कीच न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसे केलेही, त्यानुसारच मंगळवारी मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्षांची भेट करुन दिली.