शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

खिळे काढल्याने झाडांच्या वेदना झाल्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:08 IST

साधारणपणे ३० युवकांनी दोन तासांत ६० पेक्षा अधिक झाडे खिळेमुक्त केली.

कल्याण : झाडांना ही संवेदना असतात. तेही सजीव आहेत. पण फक्त त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे ते व्यक्त होऊ शकत नाहीत. परंतु, त्यांच्या वेदना आम्हाला ऐकू येत आहेत. त्यामुळेच त्यांच्या वेदना कमी करण्याचा आमचा हट्टाहास आहे, असे सांगत ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेच्या मुंबई टीमने झाडांवरील खिळे काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या टीमने बिर्ला महाविद्यालय ते खडकपाडा सर्कल परिसरात हा उपक्रम राबवला.पुण्यातील तरुण माधव पाटील यांनी झाडांवरील खिळे काढण्यास सुरुवात केली. ‘अंघोळीची गोळी’ने त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच हा उपक्रम दादर परिसरात १ एप्रिलपासून हाती घेतला. त्या वेळी शिवाजी पार्क परिसरातील झाडांचे खिळे काढण्यात आले. आमचा हा प्रयोग आजच्या पुरता मर्यादित नाही. मुंबईतील विविध भागांत तरुणांनी व नागरिकांनी एकत्रित अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, असे आवाहान या टीमने केले आहे.साधारणपणे ३० युवकांनी दोन तासांत ६० पेक्षा अधिक झाडे खिळेमुक्त केली. ठाणे, मुंबई परिसरात या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे.पाणीबचतीचा संदेश‘अंघोळीची गोळी’ ही संस्था मुंबईत पाणी बचतीचा संदेश देत आहे. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत या चार तत्वांवर ‘अंघोळीची गोळी’ उभारलेली आहे. पाणी वाचवण्याचे ध्येय उराशी बाळगून ही संस्था शाळा, महाविद्यालये तसेच खेडोपाडी जाऊन पाण्याचे महत्त्व पटवून देते.

टॅग्स :thaneठाणे