शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या तारखांबाबत मुंब्य्रातील मुस्लिम समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:48 IST

मुस्लिम समाज ज्या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट बघतात, तो पवित्र रमजान महिना ५ मेपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील मतदानाचे चारही टप्पे पूर्ण होणार आहेत.

- कुमार बडदे मुंब्रा : मुस्लिम समाज ज्या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट बघतात, तो पवित्र रमजान महिना ५ मेपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील मतदानाचे चारही टप्पे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तारखांबाबत मुंब्य्रातील मुस्लिम समाज समाधानी आहे.मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. त्यानुसार ११, १८, २३ आणि २९ एप्रिलला चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर पाच दिवसांनी रमजान महिना सुरु होणार आहे. त्यामुळे रमजान महिन्यातील धार्मिक कार्य पूर्ण करु न मतदानाला कधी, कसे जायचे ही समस्या किमान महाराष्ट्रातील मतदारांना तरी भेडसावणार नाही. त्यामुळे मतदानाच्या तारखांबाबत राज्यातील मुस्लिम समाज समाधानी आहे. ज्या राज्यांमध्ये रमजान महिन्यादरम्यान मतदान होणार आहे, त्या राज्यांतील मतदारांनीही विनाकारण या बाबीचा उहापोह न करता मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुस्लिम समाजातील प्रतिष्ठितांनी केले आहे.रमजान महिना सुरु होण्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात मतदानाची प्रक्रि या पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु देशातील ज्या राज्यांमध्ये रमजान महिन्यामध्ये मतदान होणार आहे, त्या राज्यांतील मतदारांनी लोकशाहीने त्यांना दिलेल्या मतदानाचा हक्क बजवावा. तारखांबाबत नाहक गाजावाजा करु नये.- हजरत मोईनउद्दीन उर्फमोईनमिया मुस्लिम समाज धर्मगुरूरमजान महिना सुरु होण्यापूर्वी राज्यात मतदान होत आहे, याबाबत समाधानी आहे. वार्षिक सुट्टया सुरु होण्यापूर्वी राज्यात मतदान होणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.- आशरीन राऊत नगरसेविका, ठामपारमजानच्या महिन्यांमध्ये मतदान आले असते तरी फरक पडला नसता. जेथे रमजान महिन्यात मतदान होणार आहे, त्या राज्यातील काही जण विनाकारण तारखांबाबत वाद निर्माण करीत आहेत. महाराष्ट्रात रमजानपूर्वी मतदान होत आहे, ही समाधानाची बाब आहे. - परवेझ खान, सामाजिक कार्यकर्ताराज्यातील मतदानाच्या तारखा योग्यच आहेत. नागरिकांनी मतदानाचा हक्क बाजावून नंतरच त्यांच्या मूळ गावी जावे.- अबू फैसल चौधरी, सरचिटणीस, मिल्ली तारीख संघटना

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानMuslimमुस्लीम