शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

मतदानाच्या तारखांबाबत मुंब्य्रातील मुस्लिम समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:48 IST

मुस्लिम समाज ज्या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट बघतात, तो पवित्र रमजान महिना ५ मेपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील मतदानाचे चारही टप्पे पूर्ण होणार आहेत.

- कुमार बडदे मुंब्रा : मुस्लिम समाज ज्या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट बघतात, तो पवित्र रमजान महिना ५ मेपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील मतदानाचे चारही टप्पे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तारखांबाबत मुंब्य्रातील मुस्लिम समाज समाधानी आहे.मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. त्यानुसार ११, १८, २३ आणि २९ एप्रिलला चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर पाच दिवसांनी रमजान महिना सुरु होणार आहे. त्यामुळे रमजान महिन्यातील धार्मिक कार्य पूर्ण करु न मतदानाला कधी, कसे जायचे ही समस्या किमान महाराष्ट्रातील मतदारांना तरी भेडसावणार नाही. त्यामुळे मतदानाच्या तारखांबाबत राज्यातील मुस्लिम समाज समाधानी आहे. ज्या राज्यांमध्ये रमजान महिन्यादरम्यान मतदान होणार आहे, त्या राज्यांतील मतदारांनीही विनाकारण या बाबीचा उहापोह न करता मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुस्लिम समाजातील प्रतिष्ठितांनी केले आहे.रमजान महिना सुरु होण्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात मतदानाची प्रक्रि या पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु देशातील ज्या राज्यांमध्ये रमजान महिन्यामध्ये मतदान होणार आहे, त्या राज्यांतील मतदारांनी लोकशाहीने त्यांना दिलेल्या मतदानाचा हक्क बजवावा. तारखांबाबत नाहक गाजावाजा करु नये.- हजरत मोईनउद्दीन उर्फमोईनमिया मुस्लिम समाज धर्मगुरूरमजान महिना सुरु होण्यापूर्वी राज्यात मतदान होत आहे, याबाबत समाधानी आहे. वार्षिक सुट्टया सुरु होण्यापूर्वी राज्यात मतदान होणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.- आशरीन राऊत नगरसेविका, ठामपारमजानच्या महिन्यांमध्ये मतदान आले असते तरी फरक पडला नसता. जेथे रमजान महिन्यात मतदान होणार आहे, त्या राज्यातील काही जण विनाकारण तारखांबाबत वाद निर्माण करीत आहेत. महाराष्ट्रात रमजानपूर्वी मतदान होत आहे, ही समाधानाची बाब आहे. - परवेझ खान, सामाजिक कार्यकर्ताराज्यातील मतदानाच्या तारखा योग्यच आहेत. नागरिकांनी मतदानाचा हक्क बाजावून नंतरच त्यांच्या मूळ गावी जावे.- अबू फैसल चौधरी, सरचिटणीस, मिल्ली तारीख संघटना

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानMuslimमुस्लीम