शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

कल्याणच्या मुस्लीम सामाजिक संस्थेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:36 IST

कल्याण : कल्याणची रहबर ग्रुप ही सामाजिक संस्था कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आली आहे. या संस्थेतर्फे चिपळूण, ...

कल्याण : कल्याणची रहबर ग्रुप ही सामाजिक संस्था कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आली आहे. या संस्थेतर्फे चिपळूण, महाड, रत्नागिरी भागातील पूरग्रस्तांना जवळपास २२ टन जीवनावश्यक वस्तू पाठविल्या जाणार आहेत. या वस्तूंनी भरलेले दोन ट्रक सोमवारी कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहेत.

संस्थेचे प्रमुख अहमद कामले आणि अब्दुल गफ्फार शेख यांनी सांगितले की, निसर्गाचा प्रकोप झाल्याने नैसर्गिक आपत्तीत अनेकांना जीव गमवावे लागले. जे लोक बचावले आहेत, त्यांना मदतीचा हात देणे हीच खरी मानवता आहे. पूरग्रस्तांना औषधे, अंथरूण, अन्नधान्य, सॅनिटायझर, महिलांना सॅनिटरी नॅपकीन, कपडे, चटई, बेडशीट, लहान मुलांना दुधाची बाटली आदी साहित्य दिले जाणार आहे. हे साहित्य घेऊन ग्रुपचे कार्यकर्ते फैज उल्लेक, जिशान मुल्ला, हन्जला खान, बिलाल शेख आदी कोकणात रवाना होणार आहेत.

फाेटाे-कल्याण-मदत

-------------