शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

लंबू म्हटले म्हणून मित्राची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:45 IST

भिवंडी : मित्रांमध्ये मस्करी सुरू असताना ‘ये लंबू’ म्हटल्यामुळे आरोपी मित्राने मित्राची चाकूने भोसकून भररस्त्यात हत्या केली. भिवंडीतील नुरीनगर ...

भिवंडी : मित्रांमध्ये मस्करी सुरू असताना ‘ये लंबू’ म्हटल्यामुळे आरोपी मित्राने मित्राची चाकूने भोसकून भररस्त्यात हत्या केली. भिवंडीतील नुरीनगर परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. मोहम्मद अजगर शेख ऊर्फ सन्नाटा (वय २०) असे मृताचे नाव आहे. त्यानंतर हल्ला करणाऱ्या समीर शेख (वय २१, रा. आझादनगर) याला नागरिकांनी केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे.

काही दिवसापूर्वी माेहम्मद व समीर यांच्यात काही कारणावरून वाद होऊन भांडण झाले होते. त्यातच सोमवारी रात्री अजगर याने आरोपी समीर यास ‘ये लंबू’ म्हणून जोराने आवाज दिला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन झटापट झाली. त्यावेळी आरोपीसह त्याच्या साथीदारांनी भररस्त्यात मोहम्मदला मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केले. ही घटना पाहून परिसरातील जमावाने आरोपी समीरला पकडून जबर मारहाण केली. शांतिनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून याप्रकरणी समीरसह एकास ताब्यात घेतले आहे. त्यांचा एक साथीदार फरार आहे. दरम्यान, मुंबईतील सायन येथील रुग्णालयात मुख्य आराेपीवर उपचार सुरू आहेत.