शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

उल्हासनगर रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर महापालिकेची कारवाई,

By सदानंद नाईक | Updated: November 28, 2023 19:59 IST

मध्येच कारवाई थांबविल्याने, फोन कोणाच्या चर्चेला उधाण

सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महापालिका अतिक्रमण विभागाने मंगळवारी कारवाई करून २२ हजाराचा दंड ठोठावला आहे. तर कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले. मात्र महापालिकेने कारवाई मध्येच थांबविल्याने, फोन कोणत्या नेत्यांचा आला. यावरून शहरात चर्चा रंगलीं आहे.

उल्हासनगरात व्यापारी, दुकानदार, फेरीवाले आदींची राजकीय हस्तक्षेपामुळे दादागिरी वाढली असून महापालिकेने अतिक्रमण करणार्यांवर कारवाई सुरू करताच विरोध होत आहे. गेल्या दिवाळी दरम्यानच्या कारवाई वेळी व्यापाऱ्यांनी महापालिकेची कारवाई हाणून पाडली होती. मंगळवारी कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महापालिकेने कारवाई सुरू करून २० ते २५ जणांवर कारवाई करीत २२ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.

मात्र महापालिकेला कारवाई मध्येच सोडून देऊन मंगळवार बाजार येथे कारवाई करावी लागली. एका राजकीय नेत्यांचा फोन आल्याने, कारवाई मध्येच सोडावी लागली. अशी माहिती एका महापालिका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. फोन कोणत्या नेत्यांचा? अशी चर्चा शहरात रंगली असून आमदार कुमार आयलानी यांचे नाव पुढे येत आहे.

 महापालिका अतिक्रमण कारवाई बाबत आमदार कुमार आयलानी यांच्याशी संपर्क केला असता, कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावरील महापालिकेची अतिक्रमण कारवाई थांबवा. असा फोन कोणत्याच अधिकाऱ्याला केला नाही. अशी माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली. मात्र आयुक्त अजीज शेख यांच्या सोबत बैठक करून कल्याण-अंबरनाथ मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण बाबत व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांच्या सोबत बैठक घेऊन मध्यस्थीची मार्ग काढावा. अशी विनंती केल्याचे आयलानी म्हणाले. दरम्यान शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण करणार्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणulhasnagarउल्हासनगर