शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

‘महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील ग्राहकांशी सौजन्याने वागावे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 00:30 IST

लॉकडाऊनकाळात महावितरणने सरासरी बिलआकारणी करण्याचे धोरण राबवले. जुलैपासून मागील बिलातील युनिटमधील तफावतीसह बिलआकारणी करण्यास सुरुवात केली

ठाणे : वाढीव वीजबिलाने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. तक्रार करण्यास गेलेल्या नागरिकांना आधी वीजबिल भरा, अशी भूमिका महावितरणने घेतली असल्याने वाढीव वीजबिले पाठवून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाºया या महावितरणला मनसेने इशारा दिला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, असेही आपल्या इशाºयात म्हटले आहे.

लॉकडाऊनकाळात महावितरणने सरासरी बिलआकारणी करण्याचे धोरण राबवले. जुलैपासून मागील बिलातील युनिटमधील तफावतीसह बिलआकारणी करण्यास सुरुवात केली आणि महागोंधळ सुरू झाला. अनेकांना हजारोंची बिले यायला लागली.आर्थिक, वैद्यकीय कारणाने त्रस्त झालेल्या नागरिकांची अवस्था महावितरणच्या या भोंगळ कारभाराने दुष्काळात तेरावा महिना अशी झाली. अनेकांनी अशाही परिस्थितीत बिले भरली.ज्यांची बिले अवास्तव होती, त्यांनी महावितरण कार्यालयात बिलआकारणीसंदर्भात धाव घेतली. परंतु, बहुतांश अधिकारी आणि कर्मचाºयांनी आधी बिल भरा, अशी भूमिका घेतल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी मनसेने वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता सुनील माने, अनिल पाटील यांची भेट घेऊन बिलांसंदर्भात नागरिकांच्या व्यथा मांडल्या.च्अधिकारी आणि कर्मचाºयांनी सर्वसामान्यांना सौजन्याने वागवावे, अन्यथा होणाºया परिणामांना आपण जबाबदार असाल, असा इशाराही देण्यात आला.च्या बैठकीस मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, उपशहराध्यक्ष मनोहर चव्हाण, शहर सचिव नैनेश पाटणकर, रवींद्र सोनार, विभाग सचिव रवींद्र पाटील, संदीप साळुंखे, राजेंद्र कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईthaneठाणे