शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कल्याणमध्ये मोटार, रिक्षा जाळली

By admin | Updated: March 13, 2016 02:29 IST

रिक्षांचे सर्वाधिक परवाने परप्रांतीयांना दिल्याचा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन रिक्षा जाळण्याचे आदेश दिले होते

कल्याण : रिक्षांचे सर्वाधिक परवाने परप्रांतीयांना दिल्याचा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन रिक्षा जाळण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, त्यांनी हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणाही केली. हे प्रकरण ताजे असतानाच कल्याणच्या भरवस्तीत असलेल्या सह्याद्रीनगर परिसरात वॅगन-आर मोटारीसह रिक्षा जाळण्याचा प्रकार शनिवारी पहाटे घडला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली.बिर्ला कॉलेजसमोर राहणाऱ्या भगवान निकम यांचा उदरनिर्वाह रिक्षावर अवलंबून होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने त्यांची रिक्षा पेटवून दिली. सर्वत्र धूर पसरताच निकम व इतर रहिवासी घराबाहेर आले. त्या वेळी त्यांना रिक्षासह शेजारी अशोक गिरी यांची वॅगन-आर मोटारही जळत असल्याचे दिसले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीत निकम यांची रिक्षा संपूर्ण जळून खाक झाली, तर गिरी यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, रिक्षा खाक झाल्याने निकम यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. या घटनेप्रकरणी निकम व गिरी यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)