शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

कल्याणमध्ये मोटार, रिक्षा जाळली

By admin | Updated: March 13, 2016 02:29 IST

रिक्षांचे सर्वाधिक परवाने परप्रांतीयांना दिल्याचा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन रिक्षा जाळण्याचे आदेश दिले होते

कल्याण : रिक्षांचे सर्वाधिक परवाने परप्रांतीयांना दिल्याचा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन रिक्षा जाळण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, त्यांनी हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणाही केली. हे प्रकरण ताजे असतानाच कल्याणच्या भरवस्तीत असलेल्या सह्याद्रीनगर परिसरात वॅगन-आर मोटारीसह रिक्षा जाळण्याचा प्रकार शनिवारी पहाटे घडला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली.बिर्ला कॉलेजसमोर राहणाऱ्या भगवान निकम यांचा उदरनिर्वाह रिक्षावर अवलंबून होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने त्यांची रिक्षा पेटवून दिली. सर्वत्र धूर पसरताच निकम व इतर रहिवासी घराबाहेर आले. त्या वेळी त्यांना रिक्षासह शेजारी अशोक गिरी यांची वॅगन-आर मोटारही जळत असल्याचे दिसले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीत निकम यांची रिक्षा संपूर्ण जळून खाक झाली, तर गिरी यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, रिक्षा खाक झाल्याने निकम यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. या घटनेप्रकरणी निकम व गिरी यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)