शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जास्त वैयक्तिक शौचालये

By admin | Updated: May 14, 2016 00:38 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत हगणदारीमुक्त शहर तसेच प्रत्येक नागरिकास वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट प्रत्येक पालिकांना देण्यात आले होते.

अंबरनाथ : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत हगणदारीमुक्त शहर तसेच प्रत्येक नागरिकास वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट प्रत्येक पालिकांना देण्यात आले होते. अंबरनाथ पालिकेने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त शौचालयांची निर्मिती केली आहे. त्यामुळे वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करणारी अंबरनाथ पालिका ही राज्यातील पहिली पालिका ठरली आहे.या योजनेंतर्गत अंबरनाथ शहर पालिकेने जास्तीतजास्त नागरिकांना वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, शहरातील १ हजार ९१५ कुटुंबांनी या शौचालयांसाठी अर्ज केले होते. या अर्जांची छाननी केल्यावर त्यातील पात्र लाभार्थ्यांना शौचालयाचा निधी देऊन कामास सुरुवातही केली होती. त्यातील १ हजार २४७ कुटुंबीयांनी निधीचा विनियोग करत शौचालयांची उभारणी केली. प्रत्येक शौचालयासाठी पालिकेकडून प्रत्येकी ३ तर राज्य शासनाकडून १२ हजारांचा निधी देण्यात आला. या १५ हजारांमध्ये जास्तीतजास्त नागरिकांनी शौचालय उभारण्याचा प्रयत्न केला. दिलेल्या निधीचा योग्य वापर होतोय की नाही, याची चाचपणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले होते. प्रत्येक लाभार्थ्याला भेटून काम करून घेण्यासाठी हे पथक प्रयत्न करत होते. ज्या कुटुंबीयांना अडचणी येत होत्या, त्या दूर करण्याचाही प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)