शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

जून-जुलै महिन्यांत ठाणे-पालघरमध्ये १८० सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 03:49 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण आणि शहरांत सर्पदंशाचे प्रकार वाढले आहेत. मागील चार महिन्यांत २०४ जणांना सर्पदंश झाला

ठाणे : पावसाळा सुरू झाल्यापासून ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण आणि शहरांत सर्पदंशाचे प्रकार वाढले आहेत. मागील चार महिन्यांत २०४ जणांना सर्पदंश झाला असून त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात वेळीच औषधोपचार मिळाल्याने ते बचावले आहेत. यात जून-जुलै महिन्यांत सर्पदंश झालेले १८० जण आहेत.

यंदा पावसाने कोकणपट्ट्यात दमदार हजेरी लावल्याने ठाणे व पालघर या जिल्ह्यांतील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांनाही जमिनीखाली राहणे असह्य झाले. त्यातूनच जमिनीवर वास्तव्यास आल्यावर जून महिन्यात १०३ जणांना, तर जुलै महिन्यात ७३ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. एप्रिलमध्ये १५ आणि मे महिन्यात १३ जणांना सर्पदंश झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली. सर्व रुग्ण प्रामुख्याने ठाण्यासह पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. एखादा सर्प चावल्यावर एकतर मानवी स्नायू आणि रक्त तसेच मेंदूवर विषाचा मारा करतो. तसेच त्याचे परिमाण मानवी शरीरावर तत्काळ सुरू झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे त्याच्यावर औषधोपचार केले जातात. औषधांची मात्रा ही रुग्णांवर होणाºया परिणामानुसार वाढवली जाते.वेळेत औषधोपचार होणे गरजेचेच्सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळेत औषधोपचार मिळाल्यावर ती वाचते. मध्यंतरी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात मण्यारने दंश झालेल्या आजीबार्इंना वाचवण्यात यश आले होते.

टॅग्स :snakeसापthaneठाणे