शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अखेर न्यायालयाच्या कामाला मिळाली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 23:10 IST

पायाभरणीचे काम सुरू : इमारतीचे काम वर्षभरात पूर्ण करणार

अंबरनाथ : तालुक्यातील दिवाणी आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अशी दोन न्यायालये मंजूर झाली आहेत. या न्यायालयाच्या इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. अनेक वर्षे हे न्यायालय आधी जागेसाठी आणि नंतर निधीच्या प्रतीक्षेत होते. आता दोन्ही समस्या दूर झाल्या असून या न्यायालयाची पायाभरणी सुरू झाली आहे. येत्या वर्षभरात या इमारतीचे काम पूर्ण करून न्यायालय सुरू करण्यात येणार आहे.

उल्हासनगर न्यायालयावर सर्वाधिक भार पडत असल्याने अंबरनाथ तालुक्यासाठी स्वतंत्र न्यायालय व्हावे ही मागणी सातत्याने होत होती. त्या अनुषंगाने शासनाकडे १९ कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. या कामासाठी सहा कोटी २७ लाखांचा निधीही दिला आहे. या इमारतीसाठी चिखलोली येथे जागा देण्यात आली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या मध्यभागी ही जागा असल्याने दोन्ही शहरांतील नागरिकांना हे न्यायालय सोयीचे ठरणार आहे. वाढत्या नागरीकरणासोबत लोकसंख्येतही भर पडत असल्याने अंबरनाथमध्ये स्वतंत्र न्यायालय व्हावे ही गरज होती. त्या अनुषंगाने प्रयत्नही करण्यात आले. या न्यायालयाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि प्रथम दंडाधिकारी अशी दोन न्यायालये उभारली जाणार आहेत.

न्यायालयाच्या पहिल्या टप्प्याचे काम झाल्यावर दुसऱ्या टप्प्याचा निधी दिला जाणार आहे. अनेक वर्षे या न्यायालयासाठी सातत्यानेपाठपुरावा सुरू असतांना प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने आता या न्यायालयाच्या मार्गातील अडथळा दूर झाल्याचे दिसत आहे.अंबरनाथ तालुक्याचे स्वतंत्र न्यायालय व्हावे ही काळाची गरज होती. त्या अनुषंगाने प्रयत्नही झाले. आज या न्यायालयाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच हे न्यायालय मूर्त स्वरूप घेईल.- डॉ. बालाजी किणीकर, आमदार

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय