शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

मनसेचे उद्या ‘चले जाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 03:35 IST

शिवसेना-भाजपाने केडीएमसीत २२ वर्षे सत्ता उपभोगूनही करदात्या नागरिकांना हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत.

कल्याण : शिवसेना-भाजपाने केडीएमसीत २२ वर्षे सत्ता उपभोगूनही करदात्या नागरिकांना हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत. त्यात आता त्यांचे बळीही जाऊ लागले आहेत. अशा निष्क्रिय ठरलेल्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे, या मागणीसाठी मनसेतर्फे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीपासून केडीएमसी मुख्यालयावर ‘चले जाव’ मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रकाश भोईर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे चौघांचा बळी गेला आहे. याप्रकरणी मनसेने सत्ताधारी शिवसेना-भाजपा आणि महापालिकेला जबाबदार धरले आहे. शिवाजी चौकातील रस्त्यावर दोन बळी गेले आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत एमएसआरडीसीचा विभाग येत असताना त्यांना रस्त्यावर उतरून केडीएमसीच्या अधिकाºयांवर आगपाखड करायला लागते, हा प्रकार म्हणजे त्यांचे सत्ताधारी निष्क्रिय ठरल्याचे सिद्ध होते, असा आरोप मनसेने यावेळी केला.नागरिकांच्या हालअपेष्टांची जाणीव नसलेल्या तसेच बेफिकीर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर काडीमात्र अंकुश नसणाºया सत्ताधाºयांविरोधात मंगळवारच्या आंदोलनातून ‘चले जाव’चा नारा आळवला जाणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.>प्रकल्प अर्धवट स्थितीतगोविंदवाडी बायपास, दुर्गाडी पूल, ठाकुर्ली पूल, समांतर रस्ता, माणकोली पूल, मोहने उड्डाणपूल, आधारवाडी-गांधारी काँक्रिटीकरण रस्ता आदी प्रकल्प अर्धवट स्थितीत असल्याने कोंडी, अपघाताचे चित्र कायम आहे, असा आरोपही पदाधिकाºयांनी केला. एकही प्रकल्प मुदतीत पूर्ण झालेला नाही.