शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१८ व २४ ची पुंर्नबांधणी करा; मनसेची मागणी

By सदानंद नाईक | Updated: February 1, 2023 17:53 IST

शाळांची वाताहत होऊन गरीब व गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा आरोप मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला.

सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका शाळा क्रं-१८ व २४ मधील हजारो मुले एका खाजगी संस्थेच्या शाळेत शैक्षणिक धडे गेल्या ४ वर्षांपासून गिरवित आहेत. आतातरी मुलांना हक्काची शाळा देण्यासाठी इमारत पुनर्बांधणी करण्याची मागणी मनसेने आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देऊन केली. 

उल्हासनगर महापालिकेचे शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष झाल्याने, शाळांची वाताहत होऊन गरीब व गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा आरोप मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला. शाळा क्रं-१८ व २४ च्या इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली शाळा इमारत गेल्या ४ वर्षांपूर्वी जमीनदोस्त केली. शाळेतील हजारो मुलांना एका खाजसी संस्थेच्या इमारतीत हलविण्यात आले. याठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय, बसण्याची असुविधा अशा वातावरणात मुले शैक्षणिक धडे गिरवीत असून त्यांचे शैक्षणिकया नुकसान होत असल्याचा आरोप होत आहे.

महापालिकेच्या मुळ शाळेपासून ही खाजगी संस्थेची शाळा लांब असल्याने, मुलांना जाण्या-येण्याचा त्रास होत आहे. विदयार्थ्यांना त्त्यांच्या हक्काची शाळा लवकरात लवकर उपलब्ध करून देणे. हे महापालिका प्रशासनाच कर्तव्य आहे. परंतु या शाळांच्या पुर्नबांधणी बाबत प्रशासन कानावर हात व तोंडावर बोट ठेऊन असून ही बाब निषेधार्थ असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे. .या शाळेच्या पुंर्नबांधणीच्या कामाला तात्काळ सुरवात करण्यात यावी. व या गोर-गरीब विदयार्थ्यांना एक सुसज्य शाळा लवकरात लवकर उपलब्ध करून दयावी. अन्यथा मनसे या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करेल. असा इशाराही देशमुख यांनी दिला. याबाबत आयुक्तासह अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर याना निवेदन दिले. संजय घुगे, बंडू देशमुख, ऍड कल्पेश माने, सागर चौहान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर