शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

२७ गाव कर्मचा-यांना मिळणार किमान वेतन, महासभेत प्रस्ताव, वर्षाला ९ कोटी १३ लाखांचा बोजा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:21 IST

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांतील कर्मचा-यांना किमान वेतन मिळावे ही मागणी अंमलात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून यासंदर्भातला प्रस्ताव बुधवारी पार पडणाºया महासभेत दाखल करण्यात आला आहे. ४९४ कर्मचा-यांना या निर्णयाचा लाभ होणार असून महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाकाठी ९ कोटी १३ लाख ८६ हजार २४० ...

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांतील कर्मचा-यांना किमान वेतन मिळावे ही मागणी अंमलात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून यासंदर्भातला प्रस्ताव बुधवारी पार पडणाºया महासभेत दाखल करण्यात आला आहे. ४९४ कर्मचा-यांना या निर्णयाचा लाभ होणार असून महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाकाठी ९ कोटी १३ लाख ८६ हजार २४० रूपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.दि. १ जून २०१५ रोजी २७ गावांचा केडीएमसीत पुन्हा समावेश करण्यात आला. येथील कर्मचाºयांना प्रथम ६ महिन्यांच्या कालावधीसाठी महापालिकेच्या सेवेत रूजू करून घेण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी त्यांना मुदतवाढ देण्यात आली. कायद्यानुसार त्यांना किमान वेतन मिळावे ही मागणी स्थानिक लोक प्रतिनिधींकडून वारंवार होत होती. कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी अलीकडेच आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेऊन किमान वेतनाच्या मुद्याकडे लक्ष वेधले होते. तेव्हा २७ गावातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया आणि आता महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांना शासन निर्णयानुसार देय असणारे किमान वेतन लागू होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. महापालिका प्रशासनाने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता बुधवारी होणाºया महासभेत प्रस्ताव दाखल केला आहे.या निर्णयाचा लाभ मिळणाºया ४९९ कर्मचाºयांपैकी ४ जण हे किमान वेतनापेक्षा जास्त वेतन असलेले असून १ कर्मचारी मृत झालेला आहे. त्यामुळे किमान वेतन देय असलेल्या कर्मचाºयांची संख्या ४९४ इतकी आहे. त्यांची प्रभाग निहाय आकडेवारी पाहता ‘आय’ प्रभागक्षेत्रात २२७ तर ‘ई’प्रभागात २६७ कर्मचारी आहेत. यात १५८ कुशल, अर्धकुशल १२ तसेच ३२४ कर्मचारी हे अकुशल आहेत. २७ गावांमध्ये ग्रामपंचायतींची संख्या २६ इतकी होती. परंतु गावांची संख्या २७ आहे. भोपर आणि देसलेपाडा या दोन गावांची एकच ग्रामपंचायत होती. ज्या कर्मचाºयांना किमान वेतन देय आहे त्यांना ३ हजार ८० इतका विशेष भत्ता लागू आहे.मोजावे लागणार ७६ लाख १५ हजार ५२०किमान वेतनाप्रमाणे आता कुशल कर्मचाºयांना १७ हजार ८० रूपये, अर्धकुशल कर्मचाºयांना १६ हजार ८० तर अकुशल कर्मचाºयांना १४ हजार ५८० रूपये वेतन मिळणार आहे. कुशल कर्मचाºयांवर महिन्याकाठी २६ लाख ९८ हजार ६४०, अर्धकुशल कर्मचाºयांसाठी १ लाख ९२ हजार ९६० तसेच अकुशल कर्मचाºयांवर ४७ लाख २३ हजार ९२० रूपये असे एकूण ७६ लाख १५ हजार ५२० रूपये खर्च होणार आहेत.