शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बाजार समितीत सेना विजयी

By admin | Updated: February 17, 2017 00:12 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत महाआघाडीने एकूण १८ पैकी ११ जागा जिंकून बाजी मारली.

भिवंडी : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत महाआघाडीने एकूण १८ पैकी ११ जागा जिंकून बाजी मारली. त्यामुळे येथे अनेक वर्षे भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या एकहाती वर्चस्वाला धक्का बसला आहे.भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. यामध्ये कृषी व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघात एकूण ३२१ पैकी ३१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदारसंघात ११५६ पैकी ११३२ मतदारांनी मतदान केले, तर व्यापारी व आडते मतदारसंघात ११२ पैकी १०७ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी भिवंडीतील राजया गाजेंगी सभागृहात झाली. ग्रामपंचायत मतदारसंघात भाजपाचे संतोष जाधव व महाआघाडीच्या सुनीता भावर तसेच कृषी व बहुउद्देशीय सहकारी संस्था या मतदारसंघात भाजपाचे दयानंद पाटील व महाआघाडीचे विष्णू पाटील, तर कृषीच्याच सर्वसाधारण जागेतील सातव्या क्रमांकासाठी महाआघाडीचे अनंता भागोजी पाटील व महाआघाडीचेच मोहन मणेरा यांना एकसमान मते मिळून भाजपाचे संतोष जाधव व दयानंद पाटील, अनंता पाटील चिठ्ठीद्वारे निवडून आले. (वार्ताहर)