शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

सभेसाठी सांगा कोणता नेता हवा?

By admin | Updated: April 27, 2017 23:53 IST

उच्च न्यायालयाने भिवंडी महापालिकेची निवडणूक घेण्यास सांगितल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. मागील तीन दिवसांत

अनगाव : उच्च न्यायालयाने भिवंडी महापालिकेची निवडणूक घेण्यास सांगितल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. मागील तीन दिवसांत शिवसेनेकडून १०० जणांनी अर्ज नेले, अशी माहिती देण्यात आली. अर्ज घेण्यासाठी पक्ष कार्यालयात गर्दी वाढत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. उमेदवार अंतिम झाल्यावर एक बैठक घेण्यात येईल. त्यात तुमच्या प्रभागात सभेसाठी कोणता नेता हवा, हे विचारले जाणार आहे. कोणत्या नेत्याचा प्रभाव मतदारांवर पडेल, याचीही विचारणा केली जाणार आहे. पुढील दोन दिवसांत इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ होणार आहे. त्यासाठी ठाण्यातून काही पदाधिकारी येणार आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून ते भिवंडीत येणार आहेत. निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासाठी आमदार रूपेश म्हात्रे आणि शहर जिल्हाप्रमुख सुभाष माने यांच्यात गुरुवारी रात्री बैठक झाली. या वेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पूर्वी ज्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला. लवकरच पक्षाचे इनकमिंग सुरू होईल, असेही सूत्रांनी सांगितले. (वार्ताहर)