शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

वाहतुकीच्या बैठकीत आरोप-प्रत्यारोप पालिकेवर टीका, आरटीओ, वाहतूक पोलिसांवरही झोड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 06:08 IST

डोंबिवलीच्या वाहतूक प्रश्नावर पालिका बघ्याची भ्भूमिका घेत आहे. त्याबाबतच्या अहवालांवर अंमलबजावणी होत नाही, असा ठपका शुक्रवारी वाहतुकीच्या प्रश्नावरील बैठकीत ठेवण्यात आला. वाहतूक कोलमडण्यास रिक्षाचालकांना दोषी ठरवण्यास त्यांच्या संघटनांनी आक्षेप घेतला, तसेच परिवहन सेवा मजबूत करण्याचा मुद्दाही मांडल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात ती संपली.

डोंबिवली : डोंबिवलीच्या वाहतूक प्रश्नावर पालिका बघ्याची  भूमिका घेत आहे. त्याबाबतच्या अहवालांवर अंमलबजावणी होत नाही, असा ठपका शुक्रवारी वाहतुकीच्या प्रश्नावरील बैठकीत ठेवण्यात आला. वाहतूक कोलमडण्यास रिक्षाचालकांना दोषी ठरवण्यास त्यांच्या संघटनांनी आक्षेप घेतला, तसेच परिवहन सेवा मजबूत करण्याचा मुद्दाही मांडल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात ती संपली.वाहतूक कोंडी, रिक्षातील चौथी सीट, अनधिकृत स्टँडचा सुळसुळाट यातून प्रवासी आणि रिक्षाचालकांतील मतभेद मिटवण्यासाठी, समेट घडवून आणण्यासाठी शुक्रवारी बैठक पार पडली. वाहतूक व्यवस्था कोलमडण्यास केवळ रिक्षाचालक कारणीभूत नाहीत. त्याला पालिकेची कुचकामी यंत्रणा कारणीभूत असल्याचा ठपका रिक्षा युनियनने ठेवला. चौथी सीट घेतल्याने रिक्षेवर कारवाई होणार असेल तर जादा प्रवासी भरल्याने ण्याबद्दल जो कोणी नियम तोडत असेल त्याच्यावर कारवाई करा, पण केडीएमटीवर कारवाई करा, अशी भूमिका रिक्षा संघटनेच्या नेत्यांनी घेतली. आरटीओ-ट्रॅफिकने चौथ्या सीटबाबत एकदाच भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केली. रिक्षाचालकावर प्रवाशाने हात उचलला तर त्याची जबाबदारी प्रवासी संस्थेने घ्यावी, असे त्यांनी सांगताच प्रवासी संस्थांनी ही जबाबदारी आमची नाही, असे स्पष्ट केले. वाहतूक सुधारणा अहवालाची अंमलबजावणी पालिकेने न केल्याचा मुद्दाही गाजला.