शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा

By धीरज परब | Updated: July 3, 2024 11:31 IST

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील रिक्त असलेल्या २३१ पोलीस शिपाई भरतीसाठी  ८ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केले होते.

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस शिपाई भरती मध्ये मैदानी चाचणीत ६ हजार ४१२ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यांची लेखी परीक्षा ७ जुलै रोजी घेतली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली. 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील रिक्त असलेल्या २३१ पोलीस शिपाई भरतीसाठी  ८ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केले होते. पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी हि मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क जवळील पालिका आरक्षण क्र . ३०० व परिसरात झाली . 

पोलिसांनी घेतलेल्या मैदानी चाचणी परीक्षेत  ४ हजार ८७७ व महिला १ हजार ५३५ महिला असे एकूण ६ हजार ४१२ उमेदवार पात्र ठरले.  मैदानी चहसानी नंतर आता त्यात पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा हि ७ जुलै रोजी मीरारोडच्या कनकिया भागातील  एल.आर. तिवारी इंजिनिअरिंग अँड डिग्री कॉलेज येथे होणार आहे . 

लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी ७ जुलै रोजी सकाळी ९ वा. हजर राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. परीक्षेसाठी पात्र उमेदवारास त्यांचा असं क्रमांक आदी माहिती मॅसेज द्वारे पाठवली जाणार आहे.  सकाळी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवाराची काटेकोर तपासणी करून नंतरच त्याला परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे. परिक्षेसाठी लागणारे सर्व आवश्यक लेखन साहित्य पोलीस प्रशासनाकडूनच दिले जाणार आहे.  प्रत्यक्ष परीक्षा सकाळी ११ वाजता सूरू होणार आहे.  पोलीस भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल हा पोलीस आयुक्तलयाच्या संकेतस्थळ वर प्रसिद्ध केला जाणार आहे. 

 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसexamपरीक्षा