शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

मीरा भाईंदर महापालिकेची मोहीम ' ना कचरा फेकणार, ना फेकू देणार '

By धीरज परब | Updated: October 27, 2023 15:13 IST

नागरिकांच्या सहभागाने  शहर स्वच्छतेसाठी व्यक्त केला निर्धार 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी शहर स्वच्छतेसाठी नागरिकांना प्राधान्य देत ' ना कचरा फेकणार , ना फेकू देणार ' अशी मोहीम सुरु केली आहे . तर १६ ऑक्टोबर पासून पालिकेने रोज चालवलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेचे १० दिवस पूर्ण झाले असून आणखी ९ दिवस मोहीम चालणार आहे.  

पालिकेने नागरिकांच्या पुढाकाराने चालवलेल्या ना कचरा फेकणार, ना फेकू देणार मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री प्रशासनाला आहे . त्यासाठी महिला , पालिका अधिकारी - कर्मचारी सह स्वयंसेवी संस्था,  शाळा - महाविद्यालये, एनएसएसचे विद्यार्थी तसेच गृह संकुले , झोपडपट्टी व  गावठाण मधील रहिवाशी , रिक्षा चालक आदींना सहभागी करून घेण्यात आले आहे .  रस्ते - पदपथ व सार्वजनिक ठिकाणी कचरा, डेब्रिस टाकण्यास मनाई , प्लास्टिक बंदी , सांडपाणी प्रक्रिया , बॅनर मुक्त शहर , ओला व सुका कचरा वर्गीकरण आदी विविध मुद्द्यांवर महापालिकेने मोहीम चालवली आहे. 

विकासकांना सुद्धा सहभागी करून घेतले जात असून लता मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात  डीबी रियाल्टीचे  राजीव अग्रवाल यांनी,  समाज, महापालिका आणि उद्योग एकत्र येऊन काम केल्यास शहर स्वच्छ , सुंदर व प्रगतिशील बनेल असा विश्वास व्यक्त केला. मीरा भाईंदर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे हरीत स्वच्छ शहर होण्यासाठी सामुहिक प्रयत्न व लोकांमध्ये स्वच्छतेचा विचार बिंबवणे हे मुख्य उदिष्ट आहे. विशेष मोहिमेत ३५० टन पेक्षा जास्त कचरा गोळा करण्यात आला.  १० दिवसात जवळपास ३०४ किलो प्लास्टिक जप्त करून ७ लाखापेक्षा जास्त दंड वसुल केला आहे . नागरिक व व्यावसायिकांनी प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी बॅग सोबत बाळगणे अनिवार्य आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास नक्की थांबेल असे आयुक्त संजय काटकर म्हणाले.