शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

महापौर चषक क्रिकेट स्पर्धा वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:48 IST

भिवंडी : कोरोना अजून गेेलेला नसतानाही महापौर चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तत्काळ रद्द करावी, ...

भिवंडी : कोरोना अजून गेेलेला नसतानाही महापौर चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तत्काळ रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अरुण राऊत यांनी केली आहे.

या स्पर्धेचे महापौर प्रतिभा पाटील यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. या प्रसंगी उपमहापौर इम्रान खान, सभागृहनेते शाम अग्रवाल, विरोधी पक्षनेते मतलूब सरदार व स्पर्धेचे आयोजक विलास पाटील उपस्थित होते. यंदा या स्पर्धेत संपूर्ण शहर व तालुक्यातून तब्बल १२० संघ सहभागी झाले आहेत. मात्र ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोरोना संकट असतांनाही महापौरांनी कोरोना नियम धाब्यावर बसवून स्पर्धा आयोजित केली असल्याने शहरात कोरोना वाढल्यास त्यास जबाबदार कोण राहणार? महापौर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालून स्पर्धा आयोजित केल्याने ती रद्द करावी तसेच या स्पर्धेसाठी होणारा खर्च नेमका कुठल्या निधीतून करण्यात आला आहे, याचे स्पष्टीकरणही महापौरांनी द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

तर या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व जातीधर्मीय समाजात एकोपा नांदावा, खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी यासाठी स्पर्धा आयोजित केल्याचे आयोजक पाटील यांनी सांगितले.