शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

विक्रमगड तहसीलवर मार्क्सवाद्यांचा मोर्चा

By admin | Updated: February 11, 2017 03:45 IST

तालुक्यातील आदिवासींच्या विकासाचा समतोल दिवसेंदिवस ढासळलेला असून शासनाच्या उदासिन धोरणामुळे आदिवासी नागरिक पाणी

विक्रमगड : तालुक्यातील आदिवासींच्या विकासाचा समतोल दिवसेंदिवस ढासळलेला असून शासनाच्या उदासिन धोरणामुळे आदिवासी नागरिक पाणी, वीज, रोजगार, निवारा, शिक्षण, रस्ते या मुलभुत सुविधा अभावी समस्यांनी ग्रासले आहेत़ त्यामुळे शुक्रवारी विक्रमगड तहसील कार्यालयावर नव्याने सुरु झालेल्या भारतीय क्रांतीकारी मार्क्सवादी पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शिष्टमंडळाने तहसीलदार सुरेश सोनवणे यांना मागण्यांचे निवदेन दिले़ यावेळी निवेदनांत म्हटल्याप्रमाणे वर्ष २००५ चा वनहक्क कायदा आमंलात आणला त्याची सरकारने काटेकोरपणे अंमलबजावनी करावयास हवी, त्याचप्रमाणे अदयापर्यत अशी अंमलबजावणी योग्यरित्या झालेली नाही़ येथील आदिवासीं वनवासींना ते कसित असलेले वनपट्टे मिळावेत. वनदावे दाखल करुनही त्याना न्याय मिळत नसल्याने त्यांचेकडून संताप्त व्यक्त केला जात आहे़ ज्यांना जमीन मिळाली ती तुटपुंजी आहे़ त्यामुळे कुटुंबाच्या आवश्यकतेनुसार जमीन नांवे झाली पाहीजे़ रोजगारासाठी स्थानिक प्रशासनाकडून आतापासूनच कामांचा आराखडा तयार करुन त्वरीत कामे सूरु झाली पाहीत़ (वार्ताहर)