शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

श्रमजीवी संघटनेचा शहापूर तहसील कार्यालयावर माेर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:44 IST

भातसानगर : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आदिवासी समाजाला मूलभूत अधिकार मिळत नसल्याच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने साेमवारी शहापूर तहसील कार्यालयावर मोर्चा ...

भातसानगर : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आदिवासी समाजाला मूलभूत अधिकार मिळत नसल्याच्या विरोधात श्रमजीवी संघटनेने साेमवारी शहापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र, या देशातील गरीब आदिवासींना अजून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नसल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे.

अनेक सुविधांपासून व मूलभूत हक्कांपासून आदिवासी वंचित आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे श्रमजीवींनी सांगितले. संघटनेने १ ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक ठिकाणी जाऊन गरीब कातकरी आदिम जमातीत कुटुंबांचा सर्व्हे केला असता अनेक कुटुंबांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, घरकुल जॉब कार्ड, मतदान ओळखपत्र, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा आजपर्यंत पोहोचल्या नाहीत. रोजगार नसल्यामुळे त्यांना पोटभर अन्न मिळत नाही, त्यांना किमान मूलभूत सुविधा देणे हे सरकार व प्रशासनाचे कर्तव्य आहे. हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा अधिकार मिळाला नाही तर येत्या काळात अहिंसेच्या मार्गाने आंदोलन, मोर्चे उपोषण करून तो मिळवून घेण्याचे काम श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी ठाणे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष राजेंद्र महस्कर, प्रकाश खोडक व शेकडो मोर्चेकरी उपस्थित होते.

या आहेत प्रलंबित मागण्या

आदिम जमातीच्या प्रत्येक कुटुंब व इतर आदिवासींमधील विधवा अपंग यांना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना याचा लाभ देण्यात यावा. प्रत्येक आदिवासी कुटुंबाचा सर्व्हे करून आधार कार्ड जातीच्या दाखल्यासाठी शोधमोहीम घेऊन प्रत्येक गावात घेऊन जातीचे दाखले आधार कार्ड देण्यात यावेत. आदिवासी विशेषतः आदिम जमातीच्या कुटुंबांना शासनाच्या सुविधा देण्यात याव्यात.