शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्य अनुवादित होत नसल्यामुळे सातासमुद्रापलिकडे जात नाही : मधु मंगेश कर्णिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:35 IST

मराठी साहित्य परिषद आयोजित एक दिवसीय कथा महोत्सवाचे मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

ठळक मुद्दे मराठी साहित्य अनुवादित होत नसल्यामुळे सातासमुद्रापलिकडे जात नाही : मधु मंगेश कर्णिकमराठी साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने एक दिवसीय कथा महोत्सवनविन पिढीच्या लेखकांच्या हातात हात देत आजही मधु मंगेश कर्णिक कार्यरत _ डॉ. अनंत देशमुख

ठाणे: दर्जेदार लेखन मराठी साहित्यात असूनही केवळ ते अनुवादीत न झाल्यामुळे सातासमुद्रापलिकडे जात नाही अशी खंत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केली.            मराठी साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालय येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय कथा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कर्णिक उपस्थित होते. ते म्हणाले, कथा या वाड्.मय प्रकाराला मराठी साहित्य परिषदेने महोत्सवाचे स्वरुप दिले याचा आनंद आहे. कोणतीही निर्मिती हा सृजनाचा उत्सव असतो. नजरेने देखावा पाहतो आणि दृष्टी ही पलिकडचे पाहत असते. हजारो - लाखो लोकांपैकी थोड्याच लोकांना निर्मिती करावी वाटते त्यांनाच निर्मितीकार, लेखक, कवी म्हणतात. अनेक साहित्यापैकी कथा हा देखील महत्त्वाचा प्रकार आहे. कोणत्याही निर्मितीचा उत्सव करणे हा साहित्यिकाच्या हातात असतो. मी ६० वर्षात ६०० कथा लिहील्या आहेत. मी लिहू लागल्यापासून निर्मितीचा आनंद मिळत गेला. हरिभाऊ, गाडगीळ यांच्या कथांचे आकर्षण अजूनही आहे असे सांगताना ते म्हणाले मराठी कथांचा अनुवाद हा सातासमुद्रापलिकडे गेला पाहिजे. ज्येष्ठ समिक्षक डॉ. अनंत देशमुख म्हणाले की, नविन पिढीच्या लेखकांच्या हातात हात देत आजही मधु मंगेश कर्णिक कार्यरत आहेत. त्यांचे वय थकले असेल पण मन नाही. मसाप, ठाणे जिल्हा शाखेचे कार्यवाह चांगदेव काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी अध्यक्ष डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे, कार्याध्यक्ष पद्माकर शिरवाडकर उपस्थित होते. पहिल्या सत्रात मराठी कथा आणि अनुवाद या विषयावरील परिसंवादात चंद्रकांत भोंजाळ, डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे आणि निर्मोही फडके यांनी सहभाग घेतला. नवकथेचे युग संपले आहे का ? या परिसंवादात सुरेखा सबनीस, मोनिका गजेंद्रगडकर आणि किरण येले यांनी आपली मते मांडली.

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक