शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मराठी साहित्य अनुवादित होत नसल्यामुळे सातासमुद्रापलिकडे जात नाही : मधु मंगेश कर्णिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:35 IST

मराठी साहित्य परिषद आयोजित एक दिवसीय कथा महोत्सवाचे मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

ठळक मुद्दे मराठी साहित्य अनुवादित होत नसल्यामुळे सातासमुद्रापलिकडे जात नाही : मधु मंगेश कर्णिकमराठी साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने एक दिवसीय कथा महोत्सवनविन पिढीच्या लेखकांच्या हातात हात देत आजही मधु मंगेश कर्णिक कार्यरत _ डॉ. अनंत देशमुख

ठाणे: दर्जेदार लेखन मराठी साहित्यात असूनही केवळ ते अनुवादीत न झाल्यामुळे सातासमुद्रापलिकडे जात नाही अशी खंत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केली.            मराठी साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालय येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय कथा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कर्णिक उपस्थित होते. ते म्हणाले, कथा या वाड्.मय प्रकाराला मराठी साहित्य परिषदेने महोत्सवाचे स्वरुप दिले याचा आनंद आहे. कोणतीही निर्मिती हा सृजनाचा उत्सव असतो. नजरेने देखावा पाहतो आणि दृष्टी ही पलिकडचे पाहत असते. हजारो - लाखो लोकांपैकी थोड्याच लोकांना निर्मिती करावी वाटते त्यांनाच निर्मितीकार, लेखक, कवी म्हणतात. अनेक साहित्यापैकी कथा हा देखील महत्त्वाचा प्रकार आहे. कोणत्याही निर्मितीचा उत्सव करणे हा साहित्यिकाच्या हातात असतो. मी ६० वर्षात ६०० कथा लिहील्या आहेत. मी लिहू लागल्यापासून निर्मितीचा आनंद मिळत गेला. हरिभाऊ, गाडगीळ यांच्या कथांचे आकर्षण अजूनही आहे असे सांगताना ते म्हणाले मराठी कथांचा अनुवाद हा सातासमुद्रापलिकडे गेला पाहिजे. ज्येष्ठ समिक्षक डॉ. अनंत देशमुख म्हणाले की, नविन पिढीच्या लेखकांच्या हातात हात देत आजही मधु मंगेश कर्णिक कार्यरत आहेत. त्यांचे वय थकले असेल पण मन नाही. मसाप, ठाणे जिल्हा शाखेचे कार्यवाह चांगदेव काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी अध्यक्ष डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे, कार्याध्यक्ष पद्माकर शिरवाडकर उपस्थित होते. पहिल्या सत्रात मराठी कथा आणि अनुवाद या विषयावरील परिसंवादात चंद्रकांत भोंजाळ, डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे आणि निर्मोही फडके यांनी सहभाग घेतला. नवकथेचे युग संपले आहे का ? या परिसंवादात सुरेखा सबनीस, मोनिका गजेंद्रगडकर आणि किरण येले यांनी आपली मते मांडली.

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक