शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

मराठा मोर्चांचे स्वागत करायला हवे

By admin | Updated: September 26, 2016 02:14 IST

‘समाज संघटित होऊन आपल्या मागण्यांकरिता मोर्चे काढतो, हे प्रगतीचे लक्षण आहे. त्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग आहे.

भिवंडी : ‘समाज संघटित होऊन आपल्या मागण्यांकरिता मोर्चे काढतो, हे प्रगतीचे लक्षण आहे. त्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. अशा समाज संघटित होणाऱ्या मोर्चांना विरोध न करता त्यांचे स्वागत केले पाहिजे. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यास त्यासाठी सरकारने नियमावली ठरवणे गरजेचे आहे’असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भिवंडीत एका खाजगी कार्यक्रमात केले.पिंपळघर येथे सर्वेश मोटर्स या गाड्यांच्या शोरूमच्या उद््घाटनासाठी ते भिवंडीत आले होते. त्यांची भेट घेत पत्रकारांनी मराठा मोर्चांबाबत छेडले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. कायद्याचा वापर सूड उगवण्यासाठी होत असल्याने कायद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा घटना टाळणे गरजेचे आहे, त्याकडे लक्ष दिले पाहिजे. उरीमधील हल्लाप्रकरणी त्यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान बरेच काही बोलतात, पण काहीच करत नाही, हे दु:ख आहे.