शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

रेती माफियांवर ड्रोनची नजर

By admin | Updated: August 17, 2016 02:18 IST

वैतरणा खाडीमध्ये बेकादा रेती उत्खनन होत असल्याने रेल्वे पूलांना धोका निर्माण झाला आहे. बेकादा रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांना रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने

शशी करपे, वसईवैतरणा खाडीमध्ये बेकादा रेती उत्खनन होत असल्याने रेल्वे पूलांना धोका निर्माण झाला आहे. बेकादा रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांना रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने याभागात ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर रेती माफियांवर फौजदारी काद्यासह रेल्वे आणि डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅक्टनुसार कारवाई केली जाणार आहे. सध्या गेल्या आठवडाभरात महसूल खात्याने खाडी लगत असलेल्या बोटी उध्वस्त करून रेती माफियांना दणका दिला आहे. वैतरणा खाडीतून गेल्या कित्येक वर्षांपासून बेकादा रेती उत्खनन सुुरु आहे. याठिकाणी पश्चिम रेल्वेचे दोन पूल आहेत. रेती माफिया पूलानजिक सक्शन पंप लावून रेती उत्खनन करतात. तसेच बंदी असूनही पूलाखालून ट्रकची ये-जा सुुरु असते. महाड दुर्घटनेनंतर या पूलाला असलेला धोका ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी रेती माफियांना रोखण्यासाठी कडक पावले उचलणचा निणर्य घेतला आहे. गेल्या आठवड्याभरात महसूल खात्याने खाडीलगत ठेवण्यात आलेल साठहून अधिक बोटी उध्वस्त केल. तसेच मजूरांच झोपड्याही पाडून टाकल्या. असे असले तरी रेती माफिया रात्रीच्यावेळी बेकादा रेती उत्खनन करीत असल्याच्या तक्रारी असलने जिल्हाधिकाऱ्यांनी आता यापरिसरात ड्रोन कॅमेऱ्याने लक्ष ठेवणचा निर्ण घेतला आहे. रेती उत्खनन रोखण्यासाठी चोवीस तास पोलीस पाहरा अथवा महसूल खात्याचे कर्मचारी नेमले तरी रेती माफियांशी अर्थपूर्ण संंबंधांमुळे रेती उत्खननावर वचक बसवणे अशक्य असल्याचे उजेडात आले आहे. म्हणूनच जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करणचा निर्णय घेतला आहे. माफियावर रेल्वे कायदा आणि डिसास्टर मॅनेजमेंट अ‍ॅक्ट अन्वयेही कारवाई करण्यात येणार असल्याचे बांगर यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेचा वैतरणा नदीवर रेल्वे पूल १९७० च्या दशकात बांधण्यात आला होता. गुजरात राज्यात आणि पुढे उत्तरेत जाणाऱ्या मार्गावरचा हा महत्वाचा आणि एकमेव रेल्वे पूल आहे. या पूलावरून राजधानी एक्सप्रेस अनेक लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्या दररोज धावत असतात. त्यामुळे रेल्वेच्या दृष्टीने हा एकमेव महत्वाचा मार्ग आहे. रेती उत्खननामुळे वैतरणा रेल्वे पूलाला धोका असल्याची तक्रार केली जात होती. तसेच रेती व्यावसायिकांनी सक्शन पंपाद्वारे होणाऱ्या रेती उपशाला बंदी घालण्यासाठी एका याचिके ची दखल घेत मुंबई उच्चन्यायालयाने बंदी लागू केली होती.