शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

‘लोकमत’चा दणका : खड्ड्यात सापडलेल्या बदलापूरच्या उड्डाणपुलावर डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:43 IST

बदलापूरला पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल हा एकमेव रस्ता असून पर्यायी रस्ते सध्या बंद आहेत. त्यामुळे या ...

बदलापूरला पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल हा एकमेव रस्ता असून पर्यायी रस्ते सध्या बंद आहेत. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरूच असते. या उड्डाणपुलाचे काम मास्टिक अस्फाल्ट या तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले होते. या रस्त्याची पाच वर्षांची लेखी हमीदेखील देण्यात आली होती. मात्र, दोनच वर्षात या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली. त्यानंतर बदलापूर पालिकेतर्फे या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, दोनच दिवसांत या रस्त्यावर टाकलेली खडी मातीदेखील पावसामध्ये वाहून गेली आणि पुन्हा एकदा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. या उड्डाणपुलावरील खड्ड्यांचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाने खड्डे पडलेल्या उड्डाणपुलावर डांबरीकरण केले आहे. आता हा रस्ता पुन्हा एकदा वाहनचालकांसाठी सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे वाहनकोंडीची समस्यादेखील कमी झाली आहे.

--------